शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

गांधीसागरच्या सौंदर्यीकरणासाठी ३१.१५ कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 21:11 IST

गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

ठळक मुद्देप्रकल्पाला शासनाची मंजुरी : भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गांधीसागर तलावाचे सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीच्या ३१.१५ कोटींच्या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यात हा प्रकल्प राबविला जाणार आहे. प्रकल्पाच्या निविदा काढण्याचे कार्यादेश देण्यात आले आहे. याबाबतचा प्रस्ताव गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.मागील काही वर्षांपासून गांधीसागर तलाव सौंदर्यीकरण व पुनर्बांधणीबाबतचा प्रस्ताव २९ ऑक्टोबर २०१८ रोजी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत नगरविकास विभागाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला १२ कोटींच्या मर्यादेत तांत्रिक मान्यतेसह हा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या अधीन प्रस्तावास तत्त्वत: मान्यता प्रदान केली आहे. त्याअनुषंगाने सुधारित प्रस्ताव ११ फेब्रुवारी २०१९ रोजी शासनाकडे पाठविला होता. त्यानुसार आता हा प्रकल्प दोन टप्प्यात राबविण्याला मंजुरी दिली आहे. पहिल्या टप्प्यातील खर्च १४.१० कोटी आहे. १२ कोटींच्या वरील भार हा महापालिकेला उचलावयाचा आहे. दुसऱ्या टप्प्यात १६.२५ कोटी खर्च होणार आहे. प्रकल्पावर ध्रुव कन्सल्टंट यांनी सुरुवातीपासून काम केले असल्यामुळे प्रकल्पाचे आराखडे तयार करणे, अहवाल तयार करणे, प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव बनवून सादर करणे तसेच सविस्तर अंदाजपत्रक तयार करणे इत्यादी कामे त्यांनी केली असून, त्यांची प्रकल्प सल्लागार म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली आहे. यासाठी कन्सल्टंटला प्रकल्पाच्या २ टक्के रक्कम दिली जाणार आहे. शासनाच्या विशेष निधीतून गांधीसागर तलावाच्या मध्यभागी असलेल्या भाऊजी पागे उद्यानाची पुनर्बांधणी, तलावाच्या पडलेल्या भिंती बांधणे व उर्वरित भिंतीचे सशक्तीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.खाऊगल्ली सुरू होण्याची आशाखाद्यपदार्थ विक्रेत्यांना गांधीसागर तलावाच्या बाजूला मोकळ्या जागेत खाऊगल्ली निर्माण करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी स्थायी समितीने घेतला होता. त्यानुसार येथे ३२ डोम उभारण्यात आले आहेत. परंतु बांधल्यापासून ते वापराविना पडून आहेत. बाजूच्या रस्त्यांचे सिमेंटीकरण सुरू असल्याने सध्या खाऊगल्लीचा रहदारीसाठी वापर सुरू आहे. या प्रकल्पावर ८० लाखांचा खर्च करण्यात आला आहे. तलाव सौंदर्यीकणामुळे खाऊ गल्लीला चांगले दिवस येण्याची आशा निर्माण झाली आहे.

टॅग्स :Gandhisagar Lakeगांधीसागर तलावfundsनिधी