शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

बाप रे... वीज ग्राहकांच्या दर महिन्याला ३.११ लाख तक्रारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2023 10:47 IST

वीजपुरवठा वारंवार खंडित होणे, वीजबिलावरून वाढतोय संताप : मुख्य अभियंत्यांना तक्रारी निवारण्याचे निर्देश

कमल शर्मा

नागपूर : राज्यात वीज वितरण यंत्रणेची स्थिती बिकट झाली आहे. त्यामुळे ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाली आहे. दर महिन्याला महावितरणलाग्राहकांच्या ३.११ लाख तक्रारी येत आहेत. त्याचबरोबर ३.५६ लाख लोकांनी कॉल सेंटरला फोन करून मदत मागितली आहे.

महावितरणकडे येत असलेल्या बहुतांश तक्रारी वीजपुरवठा खंडित होणे व वीजबिलाच्या संदर्भातील आहेत. टॅरिफ बदलणे, नावात बदल, डुप्लिकेट बिल आदी बाबतीत तक्रारी आहेत. २०२१-२२ मध्ये कंपनीकडे टोल फ्री क्रमांकावरून २.३१ लाख तक्रारी आल्या होत्या. २२-२३ मध्ये त्यात घट होऊन १.८२ लाख झाली होती. परंतु या वर्षात मेपर्यंत दर महिन्याला सरासरी ३.५६ लाख तक्रारी प्राप्त होत आहेत. या तक्रारी निवारण वेळेवर होत नसल्याने लोकांमध्ये रोष निर्माण होत आहे. महावितरणचे अध्यक्ष, सहव्यवस्थापकीय निदेशक लोकेश चंद्र यांनी ग्राहकांच्या वाढत्या तक्रारी गंभीरतेने घेतल्या आहेत. त्यांनी राज्यातील सर्व मुख्य अभियंत्यांना तक्रारीकडे वैयक्तिक लक्ष देण्याचे सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ग्राहकांच्या सेवेला प्राथमिकता देणे गरजेचे आहे.

- ग्राहकांना माहितीही दिली जात नाही

मेंटनन्ससाठी वीजपुरवठा बंद ठेवणे अथवा वीजबिलासंदर्भात आवश्यक माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. २०२१-२२ मध्ये महावितरणने १०.२१ लाख ग्राहकांना फोन केले होते. पण २०२२-२३ मध्ये केवळ ५.३२ लाख ग्राहकांनाच फोनवर माहिती देण्यात आली. आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये हा आकडा एक लाखावर आला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजconsumerग्राहक