शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
2
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
3
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
4
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
5
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
8
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
9
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
10
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
11
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!
12
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
13
पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालीची माहिती, ऑपरेशन सिंदूरमध्ये बजावली मोठी भूमिका; कोण आहेत 'रॉ'चे नवे बॉस पराग जैन?
14
सिंधुदुर्गातील घनदाट जंगलात सापडला मानवी सांगाडा, मृतदेह कुणाचा? तपासातून समोर आली धक्कादायक माहिती
15
Railway Job: रेल्वेत नोकरीची संधी, सहा हजारांहून अधिक पदं भरली जाणार, लगेच करा अर्ज!
16
Viral Video : याला म्हणाव तरी काय... बायकोसोबत भांडला अन् मेट्रोत लावली आग! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
WTC Latest Points Table : टीम इंडियाला शह देणाऱ्या इंग्लंडला ऑस्ट्रेलियानं दिला धक्का; लंकेचाही डंका
18
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
19
कुख्यात दहशतवादी साकीब नाचनचा मृत्यू, तिहार तुरुंगात होता कैदेत, समोर आलं मृत्यूचं असं कारण
20
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार

२२९ पाणी पुरवठा योजनांचे नियोजन

By admin | Updated: June 16, 2014 01:04 IST

उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो.

जिल्हा परिषद : २०१६ पर्यंत सर्व योजना मार्गी लागणारनागपूर : उन्हाळ्याच्या दिवसात जिल्ह्यातील ३००ते ३५० गावात कमी अधिक प्रमाणात पाणी टंचाई निर्मांण होते. तात्पुरत्या उपाययोजना म्हणून टंचाई निवारणाचा कार्यक्र म राबविला जातो. पाणी टंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने डिसेंबर २०१६ पर्यंत २२९ योजना कार्यान्वित करण्याचे नियोजन केले आहे. यावर ४५कोटींचा खर्च अपेक्षित आहे.राष्ट्रीय पेयजल कार्यक्र माच्या माध्यमातून या योजना राबविल्या जात आहे. २०१४-१५ या वर्षात १११ तर २०१५-१६ या वर्षात ११८ योजना कार्यान्वित होणार आहे. मे २०१४ पर्यंत यातील ८० योजना पूर्ण झाल्या आहेत. १३ योजनांची कामे प्रगतीपथावर असून जून अखेरीस ९० योजना मार्गी लागणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता शिवकुमार शर्मा यांनी दिली.पुढील वर्षात अपेक्षित असलेल्या १३ योजनांची कामे हाती घेण्यात आली आहे. यात कामठी तालुक्यातील चार, पारशिवनी, रामटेक व सावननेर तालुक्यातील प्रत्येकी दोन तर काटोल, कुही व नागपूर ग्रामीण मधील प्रत्येकी एका योजनेचा समावेश आहे. ग्रामीण भागातील लोकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी शुद्ध व आवश्यक पाणी पुरवठा होणे गरजेचे आहे. ही बाब विचारात घेता, ज्या गावात दरडोई ४० लिटर पाण्याचा पुरवठा होत नाही. गावातील जलस्रोत प्रदूषित असेल तर अशा गावांचा राष्ट्रीय पेयजल कार्यक्र मात प्राधान्याने समावेश केला जातो.पाण्याची समस्या दूर व्हावी यासाठी योजना राबविल्या जात असल्या तरी योजना राबविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. तांत्रिक मान्यतेच्या प्रतीक्षेत योजनांना विलंब होतो. त्यामुळे योजनावरील वाढीव खर्चाला मंजुरी घ्यावी लागते. अनेकदा निधीचा पहिला हप्ता मिळतो. परंतु दुसरा व तिसरा हप्ता वेळेवर मिळत नाही यामुळे योजनांना विलंब होतो. उन्हाळ्यातील टंचाई निवारणासाठी यंदा ३,५०,००००० चे नियोजन करण्यात आले आहे. टँकर व विहीर खोलीकरणासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला. परंतु कूपनलिका व नळयोजनांच्या दुरुस्तीसाठी निधी मिळाललेला नाही. (प्रतिनिधी)