शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

महिन्याला २०० किलो ब्लिचिंगचा उपयोग

By admin | Updated: October 9, 2014 01:05 IST

पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा

नागपूर : पाण्याचा स्रोत नसल्याने अखेर ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकून गावाला पाणीपुरवठा करावा लागतो. यामुळे ग्रामपंचायतचे बजेट बिघडते. पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार दरमहा २०० किलो ब्लिचिंग पावडरचा अतिरिक्त खर्च वहन करावा लागतो. काय म्हणतात गावकरी ...पेयजल सर्वात मोठी समस्यापेयजल ही बुटीबोरी गावाची सर्वात मोठी समस्या आहे. पाण्याला दुर्गंधी येते. गेल्या ७ वर्षांपासून फिल्टर प्रकल्पाचे काम सुरू आहे. ते अजूनही अपूर्ण आहे. - मोहसीन शेख, विद्यार्थी.दुरून आणावे लागते पाणीपिण्याचे पाणी औद्योगिक क्षेत्रातून आणावे लागते. नळाला येणाऱ्या पाण्याने पांढरे कपडे पिवळे पडतात. त्यामुळे या पाण्याने कपडे धुता येत नाहीत. - शेरूभाई सुल्डा, व्यवसायीकाय म्हणतात पदाधिकारी ...पाणी पिण्यास अयोग्य पाणी पिण्यास योग्य नाही, ही बाब आम्ही स्वीकारतो. लॅबमध्ये परीक्षण केल्यानंतर अहवालही तसाच आला. फिल्टर प्रकल्पाला मान्यता मिळाली तेव्हा गुंतवणूक ४ कोटी रुपयांची होती. महागाईनंतर प्रकल्पाची किंमत ७ कोटी ३४ लाख रुपयांवर गेली. यापैकी ३ कोटी रुपये मिळाले आहे. दोन वर्षांपासून काम सुरू आहे. निधी मिळाल्यानंतरच कामाला गती मिळेल. - अविनाश गुर्जर, अध्यक्ष, पेयजल पुरवठा, बुटीबोरी ग्रामपंचायत.प्रयत्न सुरू आहेतपिण्याच्या पाण्याची समस्या अनेक वर्षांपासून ‘जैसे थे’ आहे. आमचा प्रयत्न सुरू आहे, पण निधीअभावी फिल्टर प्रकल्पाचे काम अधांतरी आहे. सध्या ब्लिचिंग पावडरचा वापर करून पाण्याचा पुरवठा करण्यात येत आहे. -वंदना रमेश ठाकरे, सरपंच, बुटीबोरी.