शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2020 01:15 IST

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत.

ठळक मुद्देदिले ऑनलाईन प्रशिक्षण : ग्रामस्थांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार मार्गदर्शन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीत जिल्ह्याच्या ग्रामीण क्षेत्रात अद्याप रुग्ण नाही. मात्र भविष्यात विदारक स्थिती निर्माण झाल्यास उपाययोजना म्हणून स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) कार्यक्रमांतर्गत पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने युनिसेफच्या सहकार्याने जिल्ह्यात १,७३२ स्वच्छाग्रही नेमण्यात आले आहेत. या स्वच्छाग्रहींना विशेष ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामीण नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करणे, सुरक्षित पाणी, स्वच्छता आणि आरोग्यदायी वातावरणाची परिस्थिती निर्माण करणे, कोरोना विषाणूचे संक्रमण होऊ नये यासाठी जाणीव-जागृती करण्यास मदत मिळेल.ग्रामपंचायतीमधील स्वच्छाग्रहींना ऑनलाईनच्या माध्यमातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गावस्तरावर अपेक्षित असलेल्या स्वच्छताविषयक उपक्रमांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये जिल्ह्यातील १,७३२ स्वच्छाग्रहींनी प्रशिक्षणात आपला सहभाग नोंदवून येणाऱ्या कालावधीत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबांपर्यंत कोविड-१९ आणि स्वच्छतेच्या संदर्भाने प्रबोधन करणार आहे. जिल्ह्यात ७६९ ग्रामपंचायतींमध्ये पाणी व स्वच्छताविषयक काम करण्यासाठी १९७५ स्वच्छाग्रही कार्यरत आहते. या प्रशिक्षणात कोरोना आजाराची संकल्पना, हातांची स्वच्छता, श्वसन संस्थेची स्वच्छता, शारीरिक अंतर राखणे, अधिक जोखमीचे गट, घ्यावयाची काळजी, रोग प्रसाराचे मार्ग, मास्कचे प्रकार व उपयोग, मास्कची हाताळणी, गावस्तरावर काम करणाऱ्या व्यक्तींनी घ्यावयाची खबरदारी, वयोवृद्ध व्यक्ती, हृदयविकार, मधुमेह, फुफ्फु साचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, गर्भवती महिला, लहान मुले, सार्वजनिक स्वच्छता यामध्ये पाणी, साबण, स्वच्छता, शौचालयाचा वापर, मैला गाळ व्यवस्थापन, सर्वांसाठी सामाजिक अंतर, कोविड- संभाव्यबाधित व्यक्तीसंबंधी घ्यावयाची काळजी, विलगीकरण म्हणजे काय, घरातील उपचार, आजाराचे समज-गैरसमज, मानहानी व भेदभाव याबाबत विस्तृतपणे मार्गदर्शन करण्यात आले.

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानnagpurनागपूर