शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

विजेच्या सापळ्यात १६ वाघ, ८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:40 IST

wildlife जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले.

ठळक मुद्दे१० वर्षात अनेक घटना उजेडात, वन्यजीव सप्ताहात वनक्षेत्रात शिकारी टोळ्यांकडून वीज तारांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वन क्षेत्रातून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीजवाहिन्या वन्यजीवांसाठी काळ ठरत आहेत. शिकारी टोळ्या या वाहिन्यांवर हूक टाकतात आणि शिकार करतात. या सोबतच, अपघात, शेतकऱ्यांनी शेतीसाठी सोडलेला वीजप्रवाह यामुळेही वन्यजीवांना आपले जीव गमवावे लागले आहेत.जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले. ही आकडेवारी सेंट्रल इंडिया डब्ल्यूपीएसआयचे संचालक नितीन देसाई यांनी वन्यजीव सप्ताहांतर्गत रविवारी झालेल्या वेबिनारमध्ये सादर केली. आपल्या सादरीकरणामध्ये त्यांनी २०१७ मध्ये गठित झालेल्या वन्यजीव शिकार प्रतिबंधक समितीच्या शिफारशींवर चर्चा केली. तसेच, शिकारीवर नियंत्रण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोचे प्रादेशिक उपसंचालक एम. मरानको यांनी वन्यजीव गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. वन्यजीवांच्या रक्षणात येणाºया अडचणी, गुन्ह्यांचे प्रकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने केल्या जाणाºया प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. सह्याद्री टायगर रिझर्व्हचे उपसंचालक विशाल माळी यांनी सायबर सेल वन्यजीव क्राईम ब्यूरोची भूमिका स्पष्ट केली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी रविवारच्या सत्राचा समारोप केला. संचालन पेंचचे सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केले. 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव