शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

विजेच्या सापळ्यात १६ वाघ, ८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2020 11:40 IST

wildlife जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले.

ठळक मुद्दे१० वर्षात अनेक घटना उजेडात, वन्यजीव सप्ताहात वनक्षेत्रात शिकारी टोळ्यांकडून वीज तारांचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील वन क्षेत्रातून जाणाऱ्या ११ केव्हीच्या वीजवाहिन्या वन्यजीवांसाठी काळ ठरत आहेत. शिकारी टोळ्या या वाहिन्यांवर हूक टाकतात आणि शिकार करतात. या सोबतच, अपघात, शेतकऱ्यांनी शेतीसाठी सोडलेला वीजप्रवाह यामुळेही वन्यजीवांना आपले जीव गमवावे लागले आहेत.जानेवारी २०१० ते सप्टेंबर २०२० या काळात १६ वाघ, १८ बिबट आणि ११ अस्वलांचा मृत्यू झाला आहे. या सोबतच अन्य वन्यप्राणीही मारले गेले. ही आकडेवारी सेंट्रल इंडिया डब्ल्यूपीएसआयचे संचालक नितीन देसाई यांनी वन्यजीव सप्ताहांतर्गत रविवारी झालेल्या वेबिनारमध्ये सादर केली. आपल्या सादरीकरणामध्ये त्यांनी २०१७ मध्ये गठित झालेल्या वन्यजीव शिकार प्रतिबंधक समितीच्या शिफारशींवर चर्चा केली. तसेच, शिकारीवर नियंत्रण राखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.

वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्यूरोचे प्रादेशिक उपसंचालक एम. मरानको यांनी वन्यजीव गुन्हेगारी या विषयावर मार्गदर्शन केले. वन्यजीवांच्या रक्षणात येणाºया अडचणी, गुन्ह्यांचे प्रकार आणि गुप्तचर यंत्रणेच्या मदतीने केल्या जाणाºया प्रतिबंधात्मक उपायांची माहिती दिली. सह्याद्री टायगर रिझर्व्हचे उपसंचालक विशाल माळी यांनी सायबर सेल वन्यजीव क्राईम ब्यूरोची भूमिका स्पष्ट केली. प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी रविवारच्या सत्राचा समारोप केला. संचालन पेंचचे सहायक वनसंरक्षक अतुल देवकर यांनी केले. 

 

टॅग्स :wildlifeवन्यजीव