शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मोबाईलसाठी रागावल्यामुळे बारावीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; लहान भावाला खेळण्यासाठी पाठवले अन्...

By दयानंद पाईकराव | Updated: November 25, 2023 19:49 IST

मोबाईलसाठी आईवडिल रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

नागपूर: मोबाईलसाठी आईवडिल रागावल्यामुळे बारावीला शिकणाऱ्या एका मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास घडली. खुशी दिलीप पनेकर (वय १७, रा. गल्ली नं. २ शास्त्रीनगर) असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. संचिता १२ वी विज्ञान शाखेला शिकत होती. तिच्या कुटुंबात आई-वडिल आणि लहान भाऊ आहे. तिचे आईवडिल मजुरीचे काम करतात.

 पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संचिता मोबाईलवर बराच वेळ घालवित असल्यामुळे तिच्या आईवडिलांनी तिला रागावले होते. त्यामुळे रागाच्या भरात शुक्रवारी सकाळी आईवडिल कामावर गेल्यानंतर संचिताने आपल्या लहान भावाला खेळण्यासाठी बाहेर पाठविले. त्यानंतर आतुन दरवाजा लाऊन सिलींग फॅनला ओढणी बांधून गळफास घेतला. ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तिला खाली उतरवून उपचारासाठी मेडिकलमध्ये नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी मिळालेल्या वैद्यकीय सुचनेवरून नंदनवन पोलिस ठाण्याचे हवालदार प्रशांत मिसाळ यांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरु केला आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरDeathमृत्यू