शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर ११ डिसेंबरला नागपुरात प्रति शेतकरी अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 21:21 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे.

ठळक मुद्देभूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे आयोजन

आॅनलाईन लोकमतनागपूर : महाराष्ट्रातील शेतकरी सरकारी धोरणामुळे नेस्तनाबूत होण्याच्या मार्गावर आहे. सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला जात आहे. बोंडअळीमुळे कापूस उत्पादक शेतकरी नेस्तनाबूत झाला आहे. शेती तोट्यात असताना शेतमालावर जीएसटी लावण्यात आली आहे. असे असतानाही हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांच्या संदर्भात कुठलीही गंभीरता दाखविली जात नाही. हिवाळी अधिवेशन हे तमाशाचे ठिकाण झाले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी भूमिपुत्र संघर्ष वाहिनीतर्फे नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्याच दिवशी ११ डिसेंबरला प्रति शेतकरी अधिवेशन डॉ. पंजाबराव देशमुख सभागृह, काँग्रेसनगर येथे घेणार आहे. या अधिवेशनात शेतकरी आपला आक्रोश व्यवस्थेपर्यंत पोहचविणार आहे. अधिवेशनात शेतकरी आपल्या समस्या मांडतील. त्या समस्येचा एक ठराव बनविण्यात येईल. हजारो शेतकऱ्यांच्या सहीनिशी ठराव मुख्यमंत्र्यांना दिला जाईल. ठरावाच्या प्रशासकीय मान्यतेला सात दिवसांचा कालावधी दिला जाईल. सात दिवसात सरकारकडून कुठलेही सकारात्मक पाऊल दिसले नाही, तर शेतकरी हिवाळी अधिवेशन बंद पाडतील, असा इशारा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अभिजित फाळके यांनी दिला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी