शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

उपराजधानीत १०० कोटींची वीज चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2018 12:50 IST

शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे.

ठळक मुद्दे३७५१ प्रकरण उघडकीसचार्जशीट केवळ २४ वरझोपडपट्टी व दाट वस्तीत अधिक समस्या

कमल शर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शीर्षक वाचून आश्चर्यचकित होऊ नका. ही वस्तुस्थिती आहे की शहरात गेल्या वर्षभरापासून १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक वीज चोरी झाली आहे. वीज वितरण कंपनी याविरुद्ध अनेक वर्षांपासून कारवाई करीत आहे. परंतु गेल्या २०११ पासून विचार केला असता वीज चोरीच्या एकूण ३७५१ प्रकरणांपैकी केवळ २४ प्रकरणातच आरोप पत्र दाखल होऊ शकले . त्यामुळे ही केवळ कागदी कारवाई असल्याचे दिसून येते.शहरातील वीज वितरण फ्रेन्चाईजी एसएनडीएल कंपनी शहरात वीज पुरवठा करण्यासाठी दरवर्षी १६०० मिलियन युनिट (एमयू) वीज घेते. एक एमयूमध्ये १० लाख युनिट असतात. एसएनडीएलनुसार यापैकी १५ टक्के वीज वाया जाते. ७.५ टक्के तांत्रिक (वितरण प्रणाली) हानी होते. तर उर्वरित ७.५ टके वाणिज्यिक हानी असते. या वाणिज्यिक हानीचे सर्वात मोठे कारण वीज चोरीच आहे. युनिटचा विचार केला तर वर्षभरात यामुळे १२५ एम. यू. वीज वाया जात आहे. सध्या विजेचे एक युनिट (इंधन समायोजन व अन्य शुल्क धरून) जवळपास ८ रुपये इतके आहे. या हिशोबाने वर्षभरात १०० कोटी रुपयाची वीज चोरी होत आहे. दुसऱ्या पद्धतीने विचार केला तर एसएनडीएल आपल्या क्षेत्रात वीज पुरवठा करण्यासाठी महावितरणकडून वीज घेते. कंपनीनुसार त्याचे वर्षभराचे वीज बिल एक हजार कोटी रुपयांच्या जवळपास असते. वीज पुरवठा केल्यानंतर कंपनी नागरिकांकडून इलेक्ट्रीसिटी ड्युटी बिल घेते. एकूण व्यवसाय १५०० कोटीच्यावर जातो. यात ७.५ टक्के नुकसान जवळपास १०० कोटी रुपये येतो, असा एसएनडीएलचा दावा आहे. एसएनडीएलने शहरात वीज पुरवठा करणाऱ्या ११ केव्ही फिडरचे आॅडिट करून वीज चोरीसाठी कुख्यात असलेले परिसर नोंदवून ठेवले आहे. यात सर्वात वर ताजबाग फीडरचा क्रमांक येतो. या ठिकाणी ८७ टक्के विजेचे नुकसान दर्शविण्यात आलेले आहे.कशी होत आहे वीज चोरीवीज लाईन मीटरपर्यंत येण्यापूर्वीच त्याला वेगळे करून कनेक्शन जोडले जात आहे.मीटरची छेडछाड करून रिमोटद्वारे संचालित करूनवीज मीटरची आयसी खराब करूनविजेच्या लाईनवर आकडे टाकूनमीटरचा डिस्प्ले खराब करूनअनेक भगात तर मीटर जाळण्यात आले आहेट्रान्सफार्मरमधून थेट कनेक्शन घेऊन

टॅग्स :electricityवीजCrimeगुन्हा