शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
4
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
5
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
6
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
7
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
8
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
9
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
10
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
11
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
12
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
13
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
14
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
15
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
16
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
17
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
18
Akola: दारू पाजण्यास नकार दिला म्हणून आला राग, दोघांनी इतकं मारलं की जीवच गेला
19
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
20
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?

राज्यात आता १०० ‘ब्रीज कम बंधारे’ : सी.पी. जोशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 21:35 IST

रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्दे सिंचनाच्या दृष्टीने पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : रस्ते व पुलांची बांधणी करीत असताना सिंचनाच्या दृष्टीनेही विचार व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्रात १०० ‘ब्रिज कम बंधारे’ बांधण्यात येणार आहेत. हे बंधारे गोडबोले गेटच्या धर्तीवर आॅटोमॅटिक असतील. त्याचा लाभ सिंचनासाठी होईल, अशी माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव (रस्ते) सी.पी. जोशी यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली.मानकापूर येथील क्रीडा संकुल परिसरात आयोजित भारतीय रस्ते परिषदेच्या अधिवेशनादरम्यान शनिवारी पत्रकार परिषदेत बोलताना जोशी यांनी सांगितले की, उत्तर प्रदेशात गंगा नदीवर अशा प्रकारचे बंधारे बांधण्यात आले आहेत. महाराष्ट्रातही मोठ्या नदींवर असे पूल असलेले बंधारे बांधण्याची योजना आहे. प्रत्येक नदीवर १० ब्रिज कम बंधारे बांधण्यात येतील. नंदूरबार आणि नागपूर येथून सुरुवात करण्यात येणार आहे. हे बंधारे गोदावरी वर्धा, वैनगंगा आदी नद्यांवर बांधण्यात येणार आहे. गोडबोले गेटच्या धर्तीवर त्याचे दरवाजे हे आॅटोमेटिक असतील. पाणी जास्त भरले की, ते आॅटोमेटिक उघडतील. यातून अडवण्यात येणारे पाणी हे परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी वापरता येईल. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी पुढाकार घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पFarmerशेतकरी