घर आनंदी, हसतंखेळतं राहण्यासाठी एका महिलेनं पंडितजींना उपाय विचारला.
पंडितजी- पहिली पोळी गायीला खायला द्या.. अन् शेवटची पोळी कुत्र्याला द्या..
महिला- पंडितजी, मी आताही हेच करतेय.. पहिली पोळी मी खाते आणि शेवटची नवऱ्याला देते..
महिला करत असलेला उपाय ऐकून पंडितजी बेशुद्ध पडले...