शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

आत्मसाक्षात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 05:32 IST

बरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना.

- सद्गुरू जग्गी वासुदेवबरेच आध्यात्मिक उपदेश असे सांगतात की, दुसऱ्यांवर आसक्ती ठेवणे चांगले नाही, म्हणून कशावरही फार आसक्त असू नका. अशा प्रकारचे बोध आणि गैरसमजुती असण्याचे कारण म्हणजे, दुसºयाशी जोडले गेल्याने लोकांनी अनुभवलेल्या वेदना. इच्छारहित, विरक्तीच्या शिकवणी आल्या आहेत. कारण दुसºयात गुंतल्यामुळे नेहमीच वेदना आणि दु:ख माणसाच्या वाट्याला येते. म्हणून कोणीतरी हा मूर्ख उपाय शोधून काढला - अलिप्त राहा.त्यांच्यानुसार, जीवनावरील तोडगा म्हणजे जीवन टाळणे! कोणाला जर जगणे टाळायचे आहे, तर त्यांनी मृत्यू निवडावा. हे खूपच सोपे आहे. जर तुम्हाला जगायचे आहे, तर तुम्ही त्यात समरस झाले पाहिजे. म्हणून ‘जोडलं जाण्याचा’ संकोच करू नका. विरक्तीबद्धलच्या कोणत्याही शिकवणुकींचे पालन करू नका. ‘संलग्न होणे हे वाईट असते’, अशा प्रकारच्या उपदेशांमुळे, तुम्ही आत्ता समरस व्हायला संकोच करता. तुम्ही स्वत:ला विरक्त ठेवलेय, म्हणून तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. तुम्ही जेव्हा सर्वकाही आपलाच भाग म्हणून तुमच्या आत सामावून घ्याल, तेव्हाच मुक्तता अनुभवाल. तुम्ही जर सर्वकाही आपलाच एक भाग म्हणून स्वत:मध्ये सामील केलेत की, तुमची वेगळी अशी ओळख राहणार नाही, यालाच ‘योग’ म्हणतात. ‘योग’ म्हणजे जोडले जाणे. जेव्हा तुम्ही संपूर्ण अस्तित्वाशी जोडले जाता, तेव्हा तुम्ही योगात असता किंवा जेव्हा तुम्हाला ही जाणीव होते की, तुम्ही या अस्तित्वाशी किती अविभाज्यपणे एकरूप आहात, तेच तुमचे विश्वरूप-वैश्विकता. तुमच्या वात्सल्यात कुठल्याच प्रकारचा भेदभाव नको. तोच तुम्हाला परमानंद देईल.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक