शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जिल्हा परिषदेच्या शाळा खासगीपेक्षाही सरस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:37 IST

‘असर’चा अहवाल; पटनोंदणीचे प्रमाण ९९.२ टक्के

मुंबई : राज्यातील खासगी प्राथमिक शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषद शाळांची कामगिरी चांगली असल्याचे ‘असर’च्या पाहणीत आढळून आले आहे. पाचवी व दुसरीच्या विद्यार्थ्यांची वाचनक्षमता आणि गणित विषयातील प्रावीण्यामुळे जिल्हा परिषद शाळांची कामगिरी सरस ठरल्याचे या अहवालात म्हटले आहे.

शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या ‘प्रथम’ या सामाजिक सेवाभावी संस्थेच्या वतीने, प्राथमिक शिक्षणाच्या परिस्थितीचा आढावा घेणारी ‘असर’कडून राष्ट्रीय स्तरावर पाहणी करण्यात येते. या वर्षीच्या अहवालाचे प्रकाशन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. हे सर्वेक्षण ३३ जिल्ह्यांतील ९९० गावांमधीला १९,७६५ घरांमध्ये करण्यात आले. १४ सामाजिक संस्था, २१ विश्वविद्यालये आणि महाविद्यालयातर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. या अहवालानुसार, महाराष्ट्रातील शाळेत जाणाºया मुलांची पटनोंदणीचे प्रमाण ९९.२ टक्के इतके आहे.सुविधेत वाढ : मुलींकरिता स्वतंत्र, स्वच्छ व वापरण्यायोग्य शौचालयाचे प्रमाण ६३.९% . माध्यान्ह भोजन ९४.७% शाळांमध्ये. ९१.८% शाळांमध्ये वीजपुरवठा आहे.इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रजिल्हा परिषद शाळांतील इयत्ता ५वीच्या मुलांचे वजाबाकी व त्यापेक्षा अधिक गणिते सोडविण्याचे प्रमाण २,०१४ राज्यांच्या तुलनेत वाढल्याचे दिसून येते.राजस्थानमध्ये हे प्रमाण ३४.२, तामिळनाडूमध्ये ६२.६%, तर हिमाचल प्रदेशमध्ये ७१.५% इतके आहे.तर महाराष्ट्रात २०१४ मध्ये ३८.३६ टक्के इतके होते, ते २०१८ मध्ये वाढून ५९.९ टक्के झाले. महाराष्ट्रात हे प्रमाण २१.३ टक्क्यांनी वाढले आहे.हे अशास्त्रीय सर्वेक्षण : ‘असर’चा हा अहवाल अशास्त्रीय आहे. पाहणी ही दहावी नापास विद्यार्थ्यांकडून होत असल्याचा दावा सोलापूरचे शिक्षक रणजित डिसले यांनी केला.उच्च प्राथमिक शाळा मागे!उच्च प्राथमिक शाळांतील मुलांच्या वाचन व गणित क्षमतेत मागील वर्षाच्या तुलनेत फारसा बदल नाही. महाराष्ट्रातील इयत्ता ८वीच्या १९.८ टक्के मुलांना इयत्ता दुसरीचा मजकूर वाचता आला नाही. याचा अर्थ, या वयोगटातील सुमारे एक पंचमांश मुले पुढील शिक्षणासाठी तयार नाहीत. गणिताची परिस्थिती यापेक्षा बिकट आहे.

टॅग्स :Schoolशाळा