शहरं
Join us  
Trending Stories
1
हनिमूनसाठी नाही तर कायमचे संपवायला घेऊन गेली होती सोनम; पतीच्या हत्येप्रकरणी अखेर अटक
2
"भ्रष्टाचार संपवायचा असेल, तर 500 रुपयांची नोट बंद केली पाहिजे"; मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचे विधान चर्चेत
3
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
4
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
5
"या प्रकरणानंतर मला काम मिळणं बंद होईल.."; 'पारु' मालिकेतील अभिनेत्याच्या व्हिडीओची चर्चा, काय म्हणाला?
6
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
7
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
8
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
10
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
11
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
12
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
13
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
14
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
15
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
16
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
17
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
18
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
19
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
20
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  

युवाशक्ती बॉम्बच, त्याची वात पेटवू नका; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:23 IST

विरोधकांनी केंद्राकडे गळा काढावा. अतिवृष्टीने बाधितांसाठी केंद्राकडे आम्ही १५,५०० कोटी मागितले. जे आदळआपट करत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान आहेत.

नागपूर : दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला गोळीबार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा होता. युवाशक्ती ही बॉम्बसारखी आहे. त्याची वात पेटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी केंद्राकडे गळा काढावा. अतिवृष्टीने बाधितांसाठी केंद्राकडे आम्ही १५,५०० कोटी मागितले. जे आदळआपट करत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान आहेत. आम्ही ६,५०० कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. ३,५०० कोटींपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना वाटली आहे.

हा तर शहिदांचा अपमान : फडणवीसजामिया मिलियातील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणे हा शहिदांचा अपमान आहे. जे नारे तिथे दिले गेले, त्याच्याशी मुख्यमंत्री सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राची दिरंगाईकेंद्राकडून राज्याला येणारा जीएसटीचा परतावा १५ हजार कोटींचा आहे. आता केंद्राने चार ते साडेचार हजार कोटींचा हप्ता दिला आहे. तो देण्यास उशीर झाल्याचे केंद्राने मान्य केले आहे. असे जर सरकार चालायला लागले, तर इकडे विरोधकांनी राज्य सरकारच्या नावाने बोंबाबोंब करू नये. शिमगा केंद्राच्या नावाने करावा, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस