शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

युवाशक्ती बॉम्बच, त्याची वात पेटवू नका; उद्धव ठाकरेंचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2019 06:23 IST

विरोधकांनी केंद्राकडे गळा काढावा. अतिवृष्टीने बाधितांसाठी केंद्राकडे आम्ही १५,५०० कोटी मागितले. जे आदळआपट करत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान आहेत.

नागपूर : दिल्लीत विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला गोळीबार जालियनवाला बाग हत्याकांडासारखा होता. युवाशक्ती ही बॉम्बसारखी आहे. त्याची वात पेटविण्याचा प्रयत्न करू नका, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारवर घणाघात केला.

मुख्यमंत्री म्हणाले, विरोधकांनी केंद्राकडे गळा काढावा. अतिवृष्टीने बाधितांसाठी केंद्राकडे आम्ही १५,५०० कोटी मागितले. जे आदळआपट करत आहेत, त्यांचे नेते पंतप्रधान आहेत. आम्ही ६,५०० कोटी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले. ३,५०० कोटींपर्यंत रक्कम शेतकऱ्यांना वाटली आहे.

हा तर शहिदांचा अपमान : फडणवीसजामिया मिलियातील घटनेची तुलना जालियनवाला बाग हत्याकांडाशी करणे हा शहिदांचा अपमान आहे. जे नारे तिथे दिले गेले, त्याच्याशी मुख्यमंत्री सहमत आहेत का, याचे उत्तर त्यांनी द्यावे, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.जीएसटीचा परतावा देण्यास केंद्राची दिरंगाईकेंद्राकडून राज्याला येणारा जीएसटीचा परतावा १५ हजार कोटींचा आहे. आता केंद्राने चार ते साडेचार हजार कोटींचा हप्ता दिला आहे. तो देण्यास उशीर झाल्याचे केंद्राने मान्य केले आहे. असे जर सरकार चालायला लागले, तर इकडे विरोधकांनी राज्य सरकारच्या नावाने बोंबाबोंब करू नये. शिमगा केंद्राच्या नावाने करावा, असे ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशनUddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस