शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपली

By admin | Updated: June 28, 2014 23:11 IST

‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे;

बंडगार्डन : ‘राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची राज्यघटना आणि त्यांच्या विचारांवर देशाची वाटचाल सुरू आहे; पण काही घटकांकडून समाजात दरी निर्माण करण्याचे प्रय} सुरू आहेत. समाज एकसंध ठेवण्याची जबाबदारी आपणा सर्वाची आहे. जनता हिंसेच्या विरोधात आहे. कायद्याचे राज्य असलेच पाहिजे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय एकता मंचचे अध्यक्ष, खासदार हुसेन दलवाई यांनी 
केले. 
हिंसाचाराला विरोध करण्यासाठी राष्ट्रीय एकता मंचच्या वतीने खर्डा-अहमदनगर येथून खासदार दलवाई यांच्या नेतृत्वाखाली हिंसाचारविरोधी निर्धार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे शनिवारी सायंकाळी पुण्यात आगमन झाले. रेल्वे स्टेशनसमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर काँग्रेस पक्षाच्या वतीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. त्या वेळी दलवाई बोलत होते.
आमदार मोहन जोशी, पुणो शहर काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. अभय छाजेड, महापालिकेतील विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कै. बा. स. ढोले-पाटील, प्रभाग समिती अध्यक्ष लक्ष्मी घोडके, नगरसेविका लता राजगुरू, हाजी नदाफ, शंकर राठोड, सुनील मलके, सुरेश राठोड, विनय माळी, अनिल आहेर, नीलेश घाग, नरेंद्र व्यवहारे, सुनंदा घरडे, नाटय़ परिषदेच्या पुणो शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख, खलील देशमुख, सुशीला मोराळे आदी  उपस्थित होते. रॅलीचा समारोप हडपसर येथील साधना विद्यालयाच्या प्रांगणात झाला. (वार्ताहर)
 
देशघातक इरादे स्पष्ट
4स्वातंत्र्योत्तर काळात हिंदू-मुस्लिम ऐक्य कमजोर करून खेडय़ा-पाडय़ात विषमतेने गांजलेल्या लोकांवर अन्याय करणा:यांना पाठीशी घालण्याचे विघातक उद्योग धर्माध शक्तींनी सातत्याने चालू ठेवले आहेत. खर्डा येथे नितीन आगे आणि हडपसर पुणो येथे संगणक तज्ज्ञ मोहसीन शेख यांच्या प्रतिगामी शक्तींकडून झालेल्या हत्येमुळे संबंधित मंडळींचे शांतताविरोधी व देशघातक इरादे स्पष्ट झाले आहेत, असे दलवाई म्हणाले.