शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

येरवडा कारागृहाची सुरक्षा तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST

भोपाळ कारागृहातून अतिरेक्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा मध्यवर्ती कारागृहाची मंगळवारी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली

पुणे : भोपाळ कारागृहातून अतिरेक्यांनी केलेल्या पलायनाच्या पार्श्वभूमीवर येरवडा मध्यवर्ती कारागृहाची मंगळवारी सुरक्षा व्यवस्था आणखी कडक केली आहे़ राज्यातील सर्व कारागृहांना त्यांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोपाळमधील मध्यवर्ती कारागृहातून ८ अतिरेकी सुरक्षा रक्षकाचा गळा कापून पळून गेले होते़ त्यानंतर पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत त्यांचा मृत्यू झाला़ या अतिरेक्यांपैकी तिघांचा पुण्यातील फरासखाना बॉम्बस्फोटामध्ये सहभाग होता़ या पार्श्वभूमीवर येरवडा कारागृहातील सर्व बॅरेकची तपासणी करण्यात आली़ सुरक्षा गार्डना सूचना देण्यात आल्या़याबाबत येरवडा कारागृहाचे अधीक्षक व्ही़ टी़ पवार यांनी सांगितले, की कारागृहाच्या सुरक्षेबाबत नियमितपणे तपासणी केली जाते़ अशी एखादी घटना घडली, तर सावधानता म्हणून सुरक्षेची तपासणी केली जाते़ (प्रतिनिधी)