शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

समृद्धी महामार्गाचे काम जानेवारीपासून!, राज्य सरकारचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 05:48 IST

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत केवळ ७ टक्केच खासगी जमिनीचे संपादन झाले असले तरी डिसेंबरअखेर ९० टक्के भूसंपादन होईल

विशेष प्रतिनिधीमुंबई : नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी आतापर्यंत केवळ ७ टक्केच खासगी जमिनीचे संपादन झाले असले तरी डिसेंबरअखेर ९० टक्के भूसंपादन होईल आणि जानेवारी २०१८पासून प्रकल्पाची उभारणी सुरू होईल, असा दावा राज्य रस्ते विकास महामंडळाने बुधवारी केला.समृद्धी महामार्ग ७०१ किलोमीटरचा असून, नागपूरहून मुंबईत केवळ सात तासांत पोहोचता येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी देश-विदेशातील ३३ कंपन्यांनी रस दाखविला आहे. हे काम ३० महिन्यांत पूर्ण होईल, असा दावा सार्वजनिक उपक्रममंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. एकनाथ शिंदे, राज्यमंत्री मदन येरावार व एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष व संचालक भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत संबंधित अधिकाºयांनी ‘समृद्धी’ महामार्गाबाबत सादरीकरण केले.समृद्धीसाठी खासगी व सरकारी मिळून ९,३६४ हेक्टर जमीन लागणार आहे. त्यातील सरकारी जमीन ८३३ हेक्टर आहे. ८५३१ हेक्टर जमीन खासगी आहे. त्यापैकी ६०० हेक्टर जमीन आतापर्यंत थेट घेण्यात आली आहे, अशी माहिती एमएसआरडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक किरण कुरुंदकर यांनी दिली.आतापर्यंत २,७५० हेक्टर जमीन या प्रकल्पासाठी देण्यास ५,६४४ शेतकºयांनी सहमती दर्शविली आहे; आणि ही जमीन खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू आहे.सध्याच्या अंदाजानुसार समृद्धी महामार्गावर ४६ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. तथापि, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ३६ वर्षे त्यावर टोल वसूल केला जाणार असून, त्याद्वारे७ लाख कोटी रुपयांची वसुली करण्यात येणार आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार