शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार? रमेश बैस यांची राज्यपालपदातून लवकरच सुटका होण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 07:11 IST

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात.

सुनील चावके

नवी दिल्ली :

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश होऊ विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. तेथील भाजपच्या नेतृत्वाचा अभाव यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्हे असून, राजकारणात सक्रिय करण्याविषयी गंभीरपणे विचार करीत असल्याचे समजते.

लोकसभेत रायपूर मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सर्वच खासदारांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती.सक्रिय राजकारणातून भाजपश्रेष्ठींनी दिलेली निवृत्ती शिरोधार्ह मानून बैस यांनी जुलै २०१९ मध्ये दिलेली राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. बैस यांनी कोणतेही वाद निर्माण न करता त्रिपुरा, झारखंड आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा अतिशय संयमाने सांभाळली आहे.

छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळीमाजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वाला विराम मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना आव्हान देऊ शकणारे नेतृत्व भाजपपाशी नाही. त्यामुळे रमेश बैस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याविषयी भाजप श्रेष्ठी गंभीरपणे विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांसोबत छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस यांची लवकरच राज्यपालपदाच्या सोनेरी पिंजयातून सुटका होण्याची शक्यता आहे.

राज्यात दांडगा संपर्कसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही महिन्यांत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ७५ वर्षी कधीही पुनरागमन होऊ शकते. रमण सिंह यांच्याप्रमाणेच क्षत्रिय समाजाचे बेंस वर्षापासून राज्यपाल असले तरी त्यांचा छत्तीसगडमधील संपर्क दांडगा आणि छत्तीसगडमध्ये सर्वव्यापी आहे. सौम्य आणि मनमिळाऊ स्वभावाचे बैस यांची राज्यातील वर्षाअखेर लोकप्रिय आणि सर्वमान्य भाजप नेत्यांमध्ये गणना होते. विशेष म्हणजे बेंस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवित असताना उत्तराखंडच्या घातलेल्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास लागलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना जंगजंग पछाडूनही सक्रिय राजकारणात परतणे शक्य झाले नाही. मात्र, मुंबईच्या राजभवनात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेले बैस याबाबतीत नशीबवान ठरू शकतात.