शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

महाराष्ट्राला पुन्हा नवे राज्यपाल मिळणार? रमेश बैस यांची राज्यपालपदातून लवकरच सुटका होण्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2023 07:11 IST

महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश बैस छत्तीसगडमध्ये वर्षाअखेर होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात.

सुनील चावके

नवी दिल्ली :

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे नवनियुक्त राज्यपाल रमेश होऊ विधानसभा निवडणुकीत भाजपचा चेहरा होऊ शकतात. तेथील भाजपच्या नेतृत्वाचा अभाव यांच्यासाठी अनुकूल ठरण्याची चिन्हे असून, राजकारणात सक्रिय करण्याविषयी गंभीरपणे विचार करीत असल्याचे समजते.

लोकसभेत रायपूर मतदारसंघाचे सातवेळा प्रतिनिधित्व केलेले रमेश बैस यांच्यासह छत्तीसगड भाजपच्या सर्वच खासदारांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत अनपेक्षितपणे उमेदवारी नाकारण्यात आली होती.सक्रिय राजकारणातून भाजपश्रेष्ठींनी दिलेली निवृत्ती शिरोधार्ह मानून बैस यांनी जुलै २०१९ मध्ये दिलेली राज्यपालपदाची जबाबदारी स्वीकारली. बैस यांनी कोणतेही वाद निर्माण न करता त्रिपुरा, झारखंड आता महाराष्ट्राच्या राज्यपालपदाची धुरा अतिशय संयमाने सांभाळली आहे.

छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळीमाजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह यांच्या नेतृत्वाला विराम मिळाल्यानंतर गेल्या पाच वर्षापासून छत्तीसगड भाजपमध्ये नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. राज्यात सत्ताधारी कॉंग्रेसचे मुख्यमंत्री भूपेंद्रसिंह बघेल यांना आव्हान देऊ शकणारे नेतृत्व भाजपपाशी नाही. त्यामुळे रमेश बैस यांना विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणात पुन्हा सक्रिय करण्याविषयी भाजप श्रेष्ठी गंभीरपणे विचार करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तसे झाल्यास चालू वर्षाअखेर मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम या राज्यांसोबत छत्तीसगडमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी बैस यांची लवकरच राज्यपालपदाच्या सोनेरी पिंजयातून सुटका होण्याची शक्यता आहे.

राज्यात दांडगा संपर्कसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुढच्या काही महिन्यांत भाजपचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून छत्तीसगड विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी ७५ वर्षी कधीही पुनरागमन होऊ शकते. रमण सिंह यांच्याप्रमाणेच क्षत्रिय समाजाचे बेंस वर्षापासून राज्यपाल असले तरी त्यांचा छत्तीसगडमधील संपर्क दांडगा आणि छत्तीसगडमध्ये सर्वव्यापी आहे. सौम्य आणि मनमिळाऊ स्वभावाचे बैस यांची राज्यातील वर्षाअखेर लोकप्रिय आणि सर्वमान्य भाजप नेत्यांमध्ये गणना होते. विशेष म्हणजे बेंस यांच्यापूर्वी महाराष्ट्राचे राज्यपालपद भूषवित असताना उत्तराखंडच्या घातलेल्या मुख्यमंत्रिपदाचा ध्यास लागलेल्या भगतसिंह कोश्यारी यांना जंगजंग पछाडूनही सक्रिय राजकारणात परतणे शक्य झाले नाही. मात्र, मुंबईच्या राजभवनात दोन महिन्यांपूर्वी दाखल झालेले बैस याबाबतीत नशीबवान ठरू शकतात.