शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

त्या नेत्यांची ईडी चौकशी का थांबविली? उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2022 08:01 IST

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मविआ सरकारशी फारकत घेऊन शिंदे-फडणवीस सत्तेत आल्यानंतर यामिनी जाधव, यशवंत जाधव, अर्जुन खोतकर, प्रताप सरनाईक, आनंदराव अडसूळ, भावना गवळी या नेत्यांची ईडी चौकशी कशी थांबली, अशी विचारणा करत, भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत असून, ईडी पक्षपातीपणा करत आहे. त्यामुळे ईडीच्या तपासाचा तपशील मागवून घ्यावा, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका हायकाेर्टात दाखल करण्यात आली आहे.

सामाजिक कार्यकर्ते नवीन लाडे यांनी ॲड.नितीन सातपुते यांच्याद्वारे ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेनुसार, एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून, भाजपबरोबर हातमिळवणी करून, सरकार स्थापन केल्यानंतर आधीच्या शिवसेनेच्या नेत्यांची ईडी, सीबीआय, आयकर विभागाने चौकशी थांबविली. याचाच अर्थ, केंद्रीय तपास यंत्रणा भाजपच्या म्हणण्यानुसार वागत आहेत. 

आपला राजकीय हेतू साध्य करण्यासाठी भाजप केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत आहे, असा आरोप याचिकेद्वारे करण्यात आला आहे. ‘केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याचा विचार करून गुन्हेगारांवर कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, काही ठरावीक लोकांनाच लक्ष्य करण्यात येत आहे. 

ज्यांच्याविरुद्ध ईडीने आधी कारवाईचा बडगा उगारला, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांच्या विरोधातील कारवाई थंड होते. शिवसेनेचे आधीचे नेते सरनाईक, अडसूळ, जाधव, खोतकर, गवळी यांना ईडीने सातत्याने नोटीस बजावून चौकशीला बोलावून घेतले. त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला.  मात्र, त्यांनी भाजपशी हातमिळवणी केल्यावर, त्यांच्याविरोधातील चौकशी अचानकपणे थांबली,’ असे याचिकेत म्हटले आहे.

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयHigh Courtउच्च न्यायालयEknath Shindeएकनाथ शिंदे