शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक कशासाठी बोलावली होती? उदय सामंत यांनी स्पष्टच सांगितलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2023 00:40 IST

बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यानंतर राज्यातील राजकारण पुरते ढवळून निघत आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीतील अनेक बड्या नेत्यांनी राज्यातील शिंदे सरकारमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर, शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता असल्याचे बोलले जात आहे. यातच बुधवारी मख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अचानकपणे वर्षा बंगल्यावर शिवसेना नेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. मात्र, ही बैठक कशासाठी बोलावण्यात आली होती? यासंदर्भात खुद्द मंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांना माहिती दिली आहे.  

वर्षा बंगल्यावर झालेल्या या बैठकीनंतर पत्रकारांसोबत बोलताना उदय सामंत म्हणाले, "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेली ही बैठक, आगामी लोकसभा अधिवेशन, राज्याचे विधानसभा अधिवेशन, आमदार आणि खासदारांनी भविष्यात कशा पद्धतीने काम करायला हवे, विकासाची कामे कशा पद्धतीने करावी, सघंटना वाढविण्यासाठी काय करायला हवे, यासंदर्भात झाली.  

याच वेळी, आमच्या आमदारांमध्ये कसल्याही प्रकारची नाराजी नाही (अजित पवार सरकारमध्ये आल्याने). आम्हा सर्वांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या राजीनाम्या संदर्भातील चर्चा म्हणजे केवळ अफवा आहे. सर्व खासदार आणि आमदारांची निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच होईल, असेही सामंत यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :Uday Samantउदय सामंतEknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना