शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगडमध्ये मोठा एन्काऊंटर! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
2
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
3
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
4
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
5
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
6
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
7
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
8
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
9
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
10
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
11
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
12
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
13
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
14
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
15
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
16
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
17
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
18
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
19
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
20
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ

नुसती घोषणाच; महाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज, यशवंत चव्हाणांचा पुतळा कधी बदलणार?

By समीर देशपांडे | Updated: February 8, 2025 15:51 IST

कोल्हापूर विमानतळाला नाव कधी देणार?

समीर देशपांडेकोल्हापूर : नवी दिल्लीतीलमहाराष्ट्र सदनातील छत्रपती शाहू महाराज आणि यशवंतराव चव्हाण यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत पुतळे बदलण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात करून बरोबर सात महिने उलटले. विधानसभा निवडणुका होऊन पुन्हा सत्ता आली तरी याबाबतीत राज्य शासनाकडून काहीही हालचाल झालेली नाही.या पुतळ्यांबरोबरच कोल्हापूरच्या विमानतळाला छत्रपती राजाराम महाराजांचे नाव द्यावे, अशी मागणी गेली २० वर्षे होत आहे. असे असताना पुतळे बदलले का जात नाहीत आणि विमानतळाला नाव का दिले जात नाही? असा प्रश्न कोल्हापूरकर विचारत आहेत.महाराष्ट्र सदनातील लोकराजा शाहू आणि महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचे दोन्ही पुतळे त्यांच्या व्यक्तिमत्वाशी विसंगत आहेत, असे वृत्त ‘लोकमत’ने ४ आणि ५ जुलै २०२४ रोजी प्रसिद्ध केले. यानंतर याबाबत कोल्हापुरातील मान्यवरांनी आणि संघटनांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या.भाजप आणि जिल्हा नागरी कृती समितीने मुख्यमंत्र्यांना याबाबत निवेदन पाठवून शासनाला पुतळा बदलणे शक्य नसल्यास कोल्हापूरकर दिल्लीतील हे पुतळे बदलतील, असा इशाराही दिला होता. याची दखल घेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ५ जुलै २०२४ रोजी याबाबत पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित केला होता. परंतु, याबाबत काहीही हालचाल झालेली नाही.

मंत्री, खासदार, आमदारांनी भूमिका जाहीर करावीया दोन्ही पुतळ्यांबाबत आणि कोल्हापूरच्या विमानतळाबाबत दोन्ही जिल्ह्यातील मंत्री, खासदार आणि आमदारांनी आपली भूमिका जाहीर करण्याची गरज आहे. उठता, बसता शाहू महाराजांचे नाव घेणाऱ्या या सर्वांनी तातडीने याबाबत शासनाला निर्णय घेणे भाग पाडून अंमलबजावणी करण्याचे आवाहन यानिमित्ताने करण्यात येत आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMaharashtraमहाराष्ट्रdelhiदिल्ली