शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

तिथे महिलांना काय किंमत मिळणार?

By admin | Updated: January 21, 2017 01:25 IST

महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात.

सोमेश्वरनगर : महाराष्ट्राला शेतकऱ्यांचे कब्रस्थान म्हटले जाते, भारतात ज्या आत्महत्या होतात त्यापैकी सर्वांत जास्त आत्महत्या महाराष्ट्रात होतात. त्यामुळे जिथे ग्रामीण भागातील माणसालाच किंमत नाही तिथे महिलांना काय मिळणार आहे? असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी व्यक्त केले. सोमेश्वरनगर येथे मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ गुणवत्ता सुधार योजनेंतर्गत आणि मराठी विभाग आयोजित लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्रात डॉ. कोत्तापल्ले बोलत होते. कार्यक्राच्या अध्यक्षस्थानी डॉ. ललिता गादगे होत्या. चर्चासत्राचे उद्घाटन ग्रामीण लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. श्रीपती रायमाने, डॉ. जया कदम, प्रा. प्रवीण ताटे देशमुख आदी उपस्थित होते. सुरुवातील डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून चर्चासत्राचे उद्घाटन करण्यात आले. तसेच लेखिकांचे साहित्य, स्वरूप विकास आणि दिशा या ग्रंथाचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र, गोवा आणि उत्तर प्रदेशातील साहित्यिकांनी उपस्थिती दाखविली होती. प्रा. प्रवीण ताटे देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. राणी शेंडकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)>..कमी तरतुदीडॉ. कोत्तापल्ले म्हणाले, सध्याच्या काळात शेतीपेक्षा इतर उद्योगांना महत्त्व वाढत आहे, केंद्र आणि राज्य सरकारच्या बजेटमध्येदेखील शेती उद्योगासाठी फारच कमी प्रमाणात तरतुदी केल्या जातात ही चिंतेची बाब आहे, असे सांगून इतिहासामध्ये काही मतभेद असतात म्हणून पुढच्या पिढीने मतभेद ठेवून जगायचं का? उपेक्षा ही गोष्ट व्यापक सामाजिक पटावर समजून घेण्याची बाब आहे. डॉ. सोमप्रसाद केंजळे, डॉ. प्रतिमा इंगोले, डॉ. ललिता गादगे, डॉ. जया कदम यांनी मनोगते व्यक्त केली.