शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

मास्क घाला, काेराेनासह विषाणूजन्य आजारांना पळवा; नागरिकांसाठी ठरतोय वरदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2020 01:13 IST

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे.

आविष्कार देसाई

रायगड : काेराेनाचा प्रादुर्भाव हाेऊ नये, यासाठी मास्क वापरण्याची सक्ती केली जात आहे. मास्क वापरल्याने काेराेनासारख्या महाभयंकर राेगला राेखता येते, तसेच अन्य विषाणूजन्य आजारापासून आपले संरक्षणही हाेत असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. त्यामुळे काेराेनासह अन्य राेगाला परतावून लावण्यासाठी मास्क वापरणे एक प्रकारे नागरिकांसाठी वरदान ठरत आहे.काेराेना विषाणूचा फैलावाने अख्या जगाला चांगलाच हादरा दिला आहे. काेट्यवधी नागरिकांना काेराेनाची लागण झाली, तर लाखाे नागरिकांचा काेराेनाेने बळी घेतला आहे. काेराेना विषाणूचा फैलाव हा नाका-ताेंडावाटे शरीरात हाेत असल्याने मास्कचा वापर करणे सरकारने बंधनकारक केले आहे. आराेग्य विभागही मास्क वापरणे गरजेचे असल्याचे सातत्याने सांगत आहे.

मास्कमुळे काेराेनाचा फैलाव राेखला जाताेय, शिवाय सर्दी, खाेकला, टीबी, त्याचप्रमाणे ॲलर्जी, दमा यांसारख्या राेगांनाही राेखण्याचे काम मास्कमुळे हाेत आहे. २०१९ या कालावधीत जिल्हा सरकारी रुग्णालयात ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर या कालावधीत सुमारे एक हजार २०० नागरिक उपचारासाठी आले हाेते, तर ऑक्टाेबर आणि नाेव्हेंबर, २०२० या कालावाधीत फक्त ४८0 नागरिक उपचारासाठी आल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. 

मास्कने अनेक साथीच्या आजारांना घातला आळाथंडीच्या दिवसामाध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचे ताप हे आजार डाेके वर काढतात. मात्र, काेराेनाच्या भीतीमुळे नागरिक मास्कचा वापर करत आहेत. त्यामुळे वातावरणातील विषाणूंना अटकाव केला जात आहे. त्याचप्रमाणे, प्रत्येकाची प्रतिकारशक्ती तेवढीच महत्त्वाची आहे. यासाठी पाेषक आहार घेणे गरजेचे आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विषाणूजन्य आजारसर्दी, खाेकला, ताप, टीबी, दमा असे विविध विषाणूजन्य आजार आहेत, हे आजार हवेतून सहज पसरतात. नाका-ताेंडाला मास्क नसेल, तर ते मानवाच्या शरीरात प्रवेश करु शकतात. त्यामुळे संबंधिताला विषाणूजन्य आजाराची बाधा निर्माण हाेऊ शकते. यासाठी मास्क वापरणे हा खरच चांगला उपाय आहे. काेराेनाबराेबर अन्य विषाणूजन्य आजाराला राेखण्याचे प्रभावी हत्यार आहे.

थंडीच्या हंगामामध्ये प्रामुख्याने सर्दी, खाेकला, दमा, साथीचा ताप असे आजार डाेके वर काढतात. हे विषाणू हवेतून सहज पसरून मानवीच्या शरीरातमध्ये प्रवेश करतात. ज्यांची प्रतिकारशक्ती सक्षम असते, ते त्या विषाणूचा मुकाबला करतात. मात्र, अन्य जणांना या आजाराचा सामना करावा लागताे. मास्क वापरल्याने आजाराचा धाेका कमी असताे. -डाॅ. राजीव तांबाळे, जिल्हा रुग्णालय, रायगड

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस