शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
2
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
3
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
4
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
5
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
6
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
7
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
8
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
9
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
10
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
11
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
12
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
13
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
14
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
15
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
16
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
17
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
18
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
19
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
20
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!

मेळघाटात पाणवठे आटताहेत!

By admin | Updated: January 31, 2015 05:11 IST

यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट

अमरावती : यंदा दुष्काळ, अत्यल्प पावसाचा सर्वाधिक फटका वन्यप्राण्यांना बसण्याचर चिन्हे आहेत़ उन्हाळा सुरू होण्यास अवधी असला तरी मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील पाणवठे आटू लागले आहेत. परिणामी एप्रिल, मे महिन्यात काय स्थिती राहील, याचा अंदाज घेत वनअधिकाऱ्यांनी आतापासून नियोजन आखायला सुरुवात केली आहे.मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा परिसर दऱ्याखोऱ्यात विभागला आहे. वाघांच्या संरक्षणासाठी अन्य वन्यप्राण्यांचे संगोपन करताना त्यांना मुबलक पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी वनाधिकारी नैसर्गिक आणि कृत्रिम पाणवठ्याची निर्मिती करतात. मात्र, कृत्रिम पाणवठ्याची स्थिती दयनीय झाली असून, सुधारण्याची तयारी केली जात आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील जमीन खडकाळ, वाहते पाणी असलेली आहे. त्यामुळे पाणवठ्यात पाणी कायम राहील, याची शाश्वती नसल्याचे वनअधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. मेळघाटात ६००पेक्षा अधिक नैसर्गिक पाणवठे आहेत. त्यापैकी सुमारे १०० पाणवठे कोरडे पडत आहेत़ उन्हाळ्याची दाहकता लक्षात घेता वन्यप्राण्यांना पाणी उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे.मेळघाटात सागवान वृक्ष मोठ्या प्रमाणात आहेत. मात्र, सागवान वृक्ष जमिनीत ओलावा टिकवून ठेवत नाहीत. त्या तुलनेत ताडोबा व्याघ्र प्रकल्पात मिश्र रोपवन असल्याने येथे पाण्याची समस्या अधिक प्रमाणात उद्भवत नसल्याचे चित्र आहे. परंतु संभाव्य स्थिती लक्षात घेता व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी नियोजन आखण्यास सुरुवात केली आहे़ वाहत्या झऱ्यांतून पाणी साठवणीच्या उपाययोजना करीत असताना मेळघाटातील पाच नद्यांवर सिंचन क्षमता वाढविणाऱ्यावरही भर दिला जात आहे. गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविताना दमछाक होत असली तरी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना पाणीटंचाई भासू नये, यासाठी कृती आराखडा तयार केला जात आहे. (प्रतिनिधी)