शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
5
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
6
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
7
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
8
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
9
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
10
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
11
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
12
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
13
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
14
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
15
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
16
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
17
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
18
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
19
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
20
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा

सेनेचे आमदार तेव्हा झोपले होते का? विखे-पाटील यांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 23:45 IST

अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.

मुंबई : अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ कायदा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यासंदर्भात आम्ही गेल्या सोमवारीच स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र तोपर्यंत गप्प असलेल्या शिवसेनेच्या सदस्यांना ‘मातोश्री’वरून आदेश येताच कशी जाग आली, असा सवाल विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.‘मेस्मा’ स्थगित करण्यासंदर्भात विरोधीपक्षांनी सभागृहात मतदान घेण्याची रणनिती आखली होती. मतदान झाले तर सरकार धोक्यात येईल, या भीतीपोटी अखेर ‘मेस्मा’ स्थगित करण्यात आल्याचा आरोपही विखे यांनी केला.मंत्रिमंडळात ते गप्प का- तटकरेअंगणवाडी सेविकांवरील ‘मेस्मा’ लावण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेतला गेला तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते, असा सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केला या संदर्भात बोलताना तटकरे म्हणाले, ‘मेस्मा’ वरून शिवसेनेच्या सदस्यांनी गोंधळ घातला म्हणून मंत्री पंकजा मुंडे यांचा विरोध डावलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेस्मा रद्द केला. मात्र हे उशीरा सुचलेले शहाणपण आहे. ‘मेस्मा’ वर तीन दिवसापूर्वी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर मेस्मा रद्द करण्यास सरकारने नकार दिला होता. आता तो रद्द करून जनतेच्या डोळ्यात धूळफेक केली आहे, अशी टीकाही केली.

टॅग्स :Radhakrishna Vikhe Patilराधाकृष्ण विखे पाटील