शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मुख्यमंत्र्यांविरोधात वारकरी करणार भजनी आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2017 15:47 IST

पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

मुंबई - पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर व्यवस्थापन समितीवरील १२ सदस्यांच्या जागी १०० टक्के वारकऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करत वारकरी संप्रदायाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. १० ऑक्टोबरपर्यंत सरकारने मागणी मान्य केली नाही, तर १ लाख वारकरी हाती टाळ घेऊन आझाद मैदानावर भजन आंदोलन करणार आहेत. माऊलींच्या पालखी सोहळ्याचे चोपदार यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.राजाभाऊ चोपदार यांनी सांगितले की, ३ जुलैपासून विविध माध्यमांतून सरकारला वारकऱ्यांनी आपली मागणी सांगितली आहे. बडव्यांच्या तावडीतून सुटका करण्यासाठी वारकऱ्यांनी आंदोलने केली. आता सर्वोच्च न्यायालयात लढाई जिंकल्यानंतर सरकारने मंदिर समितीचा राजकीय आखाडा केला आहे. त्यामुळे मंत्रालय आणि सरकारच्या कानावर टाळांचा आवाज पोहोचवण्यासाठी वारकरी अहिंसक मार्गाने भजनी आंदोलन करणार आहे.