शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

अंतिम यादीनंतरही प्रतीक्षा

By admin | Updated: June 25, 2014 01:45 IST

प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली.

मुंबई : प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाची तिसरी आणि अंतिम गुणवत्ता यादी महाविद्यालयांनी मंगळवारी जाहीर केली. नामवंत महाविद्यालयांची वाणिज्य शाखेची गुणवत्ता यादी 80 ते 90 टक्क्यांवर बंद झाल्याने वाणिज्य शाखेच्या विद्याथ्र्याची ऑफलाइन प्रवेशासाठी दमछाक होणार आहे.
मुंबई विद्यापीठाशी संलगA असलेल्या महाविद्यालयांमधील पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम गुणवत्ता मंगळवारी सायंकाळी 6 वाजता जाहीर झाली. मुंबईतील नामवंत महाविद्यालयांतील विज्ञान शाखेची यादी 70 ते 80 टक्केर्पयत कमी झाली. परंतु वाणिज्य शाखेतील विद्याथ्र्याना बारावी परीक्षेत अधिक टक्के मिळाले असले तरी त्यांना प्रवेश मिळविताना दमछाक उडाली. यंदा बारावीचा निकाल विक्रमी लागल्याने याचे परिणाम प्रवेश प्रक्रियेवरही झाला. तिस:या गुणवत्ता यादीतही प्रवेश न मिळालेल्या विद्याथ्र्याना आता ऑफलाइन प्रवेश प्रक्रियेवर अवलंबून राहावे लागणार आहे. कला शाखेची तिसरी गुणवत्ता यादी सुमारे 60 ते 55 टक्क्यांवर बंद झाली. पदवी अभ्यासक्रमांच्या यापूर्वी जाहीर झालेल्या दोन गुणवत्ता यादींमध्येही वाणिज्य शाखेची यादीत 90 टक्क्यांवर बंद झाली होती. अंतिम यादीत तरी नाव झळकावे, याची प्रतीक्षा करीत असलेल्या विद्याथ्र्याना या यादीतही प्रवेश मिळाला नाही. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमालाही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 
रुईया महाविद्यालय
कला शाखा- 82 }
एफवायबीएमएम (इंग्रजी माध्यम)-
विज्ञान - 82.क्2}, वाणिज्य - 9क्}
एफवायबीएस्सी- 63.85 }
एफवायबीएस्सी  बायोटेक- 78.62 }
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 65.23 }
एफवायबीएस्सी बायोकेमिस्ट्री- 51.85}
एफवायबीएस्सी बायोअॅनॅलिटिकल- 52.92}
 
रुपारेल महाविद्यालय
वाणिज्य - 8क्.15 }
विज्ञान (जनरल)- 52.3क्}
एफवायबीएस्सी कॉम्प्युटर सायन्स- 73.क्7 }
कला - 8क्.61 }
 
हिंदुजा महाविद्यालय
बीएएफ - 80.31}
बीएफएम - 77.8}
बीबीआय - 72.31}
 
एफवायबीएमएस-
कला - 49.23 }
विज्ञान - 73.क्7 }
वाणिज्य - 8क्.46 }
 
बीएमएम
वाणिज्य - 80.31 }
विज्ञान - 79 }
कला - 68 }
 
टीवायबीकॉमचा आज निकाल ?
मुंबई :  मुंबई विद्यापीठामार्फतक्रेडिट अॅण्ड ग्रेड पद्धतीनुसार घेण्यात आलेल्या टीवायबीकॉम सेमिस्टर सहा परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होण्याची शक्यता सूत्रंनी वर्तविली आहे.
 विद्यापीठ कायद्यानुसार परीक्षांचे निकाल 45 दिवसांत जाहीर करणो बंधनकारक आहे. परंतु अनेक पेपर विलंबाने झाल्याने आणि विद्यापीठ अधिकारी, कर्मचा:यांसह महाविद्यालयांच्या कर्मचा:यांना निवडणुकीचे काम दिल्याने याचा निकालावर परिणाम होण्याची शक्यता होती. परंतु विद्यापीठाने  निकाल वेळेत लावण्याचा अटोकाट प्रयत्न केला आहे. टीवायबीकॉम परीक्षेला सुमारे 65 हजार विद्यार्थी बसले आहेत. अखेर या परीक्षेचा निकाल बुधवारी रात्रीर्पयत जाहीर होणार असल्याचे विद्यापीठातील सूत्रंनी सांगितले. (प्रतिनिधी)