शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

VIDEO : पावसामुळे वसईत ४०० जण अडकले

By admin | Updated: September 22, 2016 13:50 IST

गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. २२ - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील  मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे.  १२५  घरात पाणी शिरले असून सुमारे ४०० जण अडकले आहेत. 

वसई विरार च्या अग्निशमन विभागाने सकाळी 10.30 च्या  सुमारास  बोटीच्या साहय्याने २५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याले  आहे.  पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. 
वसई - वालीव सातिवली रोड साई रेसिडेंसी हॉटेल जवळ, काल रात्री उशिरा  राजकुमार गौतम वय( 30 वर्ष  रा.वालीव फाटा) हा तरूणरस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गटारात पडून वाहून गेला. वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी  मृतदेहाचा शोध घेत आहे.
दरम्यान वसई...वैतरणा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून स्टेशनला येण्याजाण्या साठीच्या मुख्य रस्त्यावर पाणी भरल्यामुळे कसराळी ,जांबुल पाडा, दहिसर,मोदल पाडा डोलीव,खार्डी ,कोशिंबे तसेच  इतर गावातील लोकांना वैतरणा स्टेशनवर येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नागरिक अडकून पडले आहेत.