शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानच्या उप पंतप्रधानांचे मोठे विधान
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
5
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
6
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
7
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
8
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
9
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
10
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
11
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
12
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
13
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
14
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
15
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
16
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान दहशतवादी देश, त्यामुळे भारत आता थांबणार नाही - देवेंद्र फडणवीस
17
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
18
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?
19
"यांचं भलतंच युद्ध सुरु आहे", अमिताभ बच्चन यांचे ट्वीट बघून भडकले नेटकरी, हा काय प्रकार?
20
Narasimha Jayanti 2025: नृसिंह जयंतीनिमित्त जाणून घ्या १५०० वर्ष जुन्या नृसिंह मंदिराबद्दल!

VIDEO : पावसामुळे वसईत ४०० जण अडकले

By admin | Updated: September 22, 2016 13:50 IST

गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे

ऑनलाइन लोकमत

वसई, दि. २२ - गेल्या तीन दिवसांपासून सतत कोसळणा-या पावसामुळे वसई पूर्वेकडील  मिठागर पाड्यातील संपूर्ण वस्ती पाण्याखाली गेली आहे.  १२५  घरात पाणी शिरले असून सुमारे ४०० जण अडकले आहेत. 

वसई विरार च्या अग्निशमन विभागाने सकाळी 10.30 च्या  सुमारास  बोटीच्या साहय्याने २५ जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याले  आहे.  पाऊस थांबल्याने पाणी ओसरू लागल्याने परिस्थिती आटोक्यात आली आहे. 
वसई - वालीव सातिवली रोड साई रेसिडेंसी हॉटेल जवळ, काल रात्री उशिरा  राजकुमार गौतम वय( 30 वर्ष  रा.वालीव फाटा) हा तरूणरस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे गटारात पडून वाहून गेला. वसई विरार अग्निशमन विभागाचे कर्मचारी  मृतदेहाचा शोध घेत आहे.
दरम्यान वसई...वैतरणा परिसरातील रस्ते पाण्याखाली गेले असून स्टेशनला येण्याजाण्या साठीच्या मुख्य रस्त्यावर पाणी भरल्यामुळे कसराळी ,जांबुल पाडा, दहिसर,मोदल पाडा डोलीव,खार्डी ,कोशिंबे तसेच  इतर गावातील लोकांना वैतरणा स्टेशनवर येण्याजाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. नागरिक अडकून पडले आहेत.