शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

एन. डी. गेले! जनलढ्याचे न्यायमूर्ती काळाच्या पडद्याआड; गोरगरीब, कष्टकऱ्यांचा आवाज हरपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2022 07:14 IST

महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. 

कोल्हापूर : गोरगरीब, कष्टकरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी गेली सात दशके रस्त्यांवर संघर्ष करणारा धगधगता क्रांतिसूर्य सोमवारी मावळला. महाराष्ट्रातील डाव्या आघाडीचा आधार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ, पुरोगामी विचारांचा आजन्म पाठीराखा प्रा. एन. डी. पाटील (९३) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. शुद्ध चारित्र्य, आयुष्यभर शेतकरी कामगार पक्षाच्या लाल झेंड्याशी बांधिलकी,  त्यागी आणि समर्पित जीवनवृत्ती स्वीकारून शेतकरी, कामगार व शोषित जनतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला, अशीच लोकभावना त्यांच्या निधनानंतर उमटली. अत्यंत निगर्वी स्वभाव समोरच्याला चटकन आपलेसे करण्याची वृत्ती आणि आवाजाचा दरारा ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. त्यांनी आयुष्यभर विज्ञाननिष्ठा जोपासली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे ते अध्यक्षही होते. त्यामुळे मृत्यूनंतरचे कोणतेही कर्मकांड न करता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यांची अंत्ययात्राही काढण्यात येणार नाही.

टॅग्स :N D Patilप्रा. एन. डी. पाटील