शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 17:39 IST

अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून 'वंचित'च्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकं आठवलेंना उल्लू व जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नसल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला.

वंचित आघाडीच्या वतीने राज्यभर सत्ता संपादन रॅलीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. मंगळवारी सोलापुरात आलेल्या ह्या रॅलीत बोलताना अण्णाराव पाटील म्हणाले की, फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन आठवले केंद्रात मंत्री झाले, त्यांना बाबासाहेबांच्या नावा वेतिरिक्त काहीच येत नाही. फक्त कविता म्हणत असतात, तेही संसद भवनात. त्यांना लोकं उल्लू आणि जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नाही, ही किती दुर्देवाची गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले.

बाबासाहेब यांच्या नावात एवढी जादू आहे कि, आठवलेंसारखे लोकं केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री होतात. तर मग त्याच बाबासाहेबांच रक्त असलेले बाळासाहेब आंबेडकर हे का मंत्री होऊ शकत नाही. असा प्रश्न अण्णाराव पाटील यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी भाजप व काँग्रेसवर सुद्धा जोरदार टीका केली.