शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

...तरीही आठवलेंना लाज कशी वाटत नाही ? वंचितचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 17:39 IST

अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्यापूर्वी आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. वंचित बहुजन आघडीच्या सत्ता संपादन रॅलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून 'वंचित'च्या संसदीय मंडळाचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. लोकं आठवलेंना उल्लू व जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नसल्याचा खोचक टोला पाटील यांनी लगावला.

वंचित आघाडीच्या वतीने राज्यभर सत्ता संपादन रॅलीचे आयोजन राज्यभरात करण्यात आले आहे. मंगळवारी सोलापुरात आलेल्या ह्या रॅलीत बोलताना अण्णाराव पाटील म्हणाले की, फक्त बाबासाहेबांचं नाव घेऊन आठवले केंद्रात मंत्री झाले, त्यांना बाबासाहेबांच्या नावा वेतिरिक्त काहीच येत नाही. फक्त कविता म्हणत असतात, तेही संसद भवनात. त्यांना लोकं उल्लू आणि जोकर म्हणतात मात्र तरीही त्यांना लाज वाटत नाही, ही किती दुर्देवाची गोष्ट असल्याचे पाटील म्हणाले.

बाबासाहेब यांच्या नावात एवढी जादू आहे कि, आठवलेंसारखे लोकं केंद्रात सामाजिक न्याय राज्यमंत्री होतात. तर मग त्याच बाबासाहेबांच रक्त असलेले बाळासाहेब आंबेडकर हे का मंत्री होऊ शकत नाही. असा प्रश्न अण्णाराव पाटील यांनी उपस्थित केला. तसेच यावेळी त्यांनी भाजप व काँग्रेसवर सुद्धा जोरदार टीका केली.