शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
2
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे सीईओ नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
3
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
4
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
5
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
6
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
7
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
8
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
9
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
10
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
11
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
12
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
13
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा
14
एक फोन कॉल लीक, शिव मंदिरासाठी शत्रू बनले शेजारी; आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू
15
Pune Video: लाज लज्जाच सोडली! पुण्यात जोडप्याचे दुचाकीवरच अश्लील चाळे; व्हिडीओ व्हायरल 
16
अरे बापरे! फक्त डोळ्यांनाच नाही तर त्वचेसाठीही घातक आहे फोनच्या स्क्रीनमधून येणारी ब्लू लाईट
17
बारामती हळहळलं ! २४ तासात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, वडिलांनी देखील घेतला अखेरचा श्वास
18
Nag Panchami 2025: नागपंचमीला आठवणीने 'या' ८ नागांचे स्मरण करा; अकाली मृत्युचे भय घालवा!
19
शाहरुख-सलमानच्या घराबाहेर चाहत्यांची गर्दी, पण आमिरच्या का नाही? अभिनेता म्हणाला...
20
आणखी एका चीनसाठी जागा नाही, भारतानं 'पुढचा ड्रॅगन' बनण्याचं स्वप्न सोडावं; रघुराम राजन यांचा इशारा

देशात अघोषित आणीबाणी - कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:35 IST

सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली.

अहमदनगर : सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली.मुस्लीम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ््याला ते उपस्थित होते़ सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली़ पीपल्स रिपब्लिकन पक्षआणि समविचारी पक्षांतर्फे २५ जानेवारीला रॅली काढण्यात येणार आहे़ देशाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती आहे.आरएसएसच्या दबावात निर्णय घेतले जातात़ भाजपाला पंधरा तोंडे आहेत़ राजकीय हेतूने हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत निर्माण केल्यास सहन करणार नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना बालिश म्हटले आहे, सरकारची ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’ आहे. पवार साहेब बोलतात म्हणजे त्यात तथ्य असणारच , असे सांगून शेतकरी कर्जमाफी हा घोळ बालिशपणाच असल्याचे ते म्हणाले़ ताजमहालबाबत भाजपा संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Indiaभारत