शहरं
Join us  
Trending Stories
1
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
2
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
3
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
4
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
5
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
6
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
7
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
8
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
9
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
10
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
11
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
12
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
13
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
14
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
15
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
16
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
17
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
18
जगातला 'असा' एकमेव देश, जिथे घरात पाळल्या जातात मगरी; विकून होते कोटी रुपयांची कमाई!
19
Who Is Yash Rathod : विदर्भाची रन मशीन! पोट्याचं द्विशतक अवघ्या ६ धावांनी हुकलं
20
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"

देशात अघोषित आणीबाणी - कवाडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 04:35 IST

सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली.

अहमदनगर : सोशल मीडियावर सरकारविरोधात काही लिहिल्यास नोटीस बजावली जाते. देशात अघोषित आणीबाणीसारखे वातावरण निर्माण झाले आहे, अशी टीका पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते आमदार जोगेंद्र कवाडे यांनी रविवारी येथे केली.मुस्लीम समाजाच्या सामुदायिक विवाह सोहळ््याला ते उपस्थित होते़ सरकारच्या धोरणावर त्यांनी टीका केली़ पीपल्स रिपब्लिकन पक्षआणि समविचारी पक्षांतर्फे २५ जानेवारीला रॅली काढण्यात येणार आहे़ देशाचा रिमोट कंट्रोल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हाती आहे.आरएसएसच्या दबावात निर्णय घेतले जातात़ भाजपाला पंधरा तोंडे आहेत़ राजकीय हेतूने हिंदुत्वाच्या नावाखाली दहशत निर्माण केल्यास सहन करणार नाही. शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना बालिश म्हटले आहे, सरकारची ‘बोलाचा भात आणि बोलाची कढी’ आहे. पवार साहेब बोलतात म्हणजे त्यात तथ्य असणारच , असे सांगून शेतकरी कर्जमाफी हा घोळ बालिशपणाच असल्याचे ते म्हणाले़ ताजमहालबाबत भाजपा संभ्रमात असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Indiaभारत