शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

उद्धव ठाकरे गैरसमज हाेण्यास सोबतची माणसेच कारणीभूत, मंत्री दीपक केसरकर यांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2023 11:44 IST

केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे.

मुंबई : नागपूर विधानभवनातील उपाध्यक्षांच्या दालनात उद्धव ठाकरे आणि माझे जे संभाषण झाले, ते मुळात मीडियात लीक झाले. झाले ते झाले, पण जे लीक झाले, तेही अर्धसत्य होते. त्यांच्या सोबतच्या माणसांकडूनच हे प्रसारमाध्यमांकडे पोहोचले. सोबतचीच माणसे गैरसमज करून देत आहेत. योग्य वेळ येताच, या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा मी करणार, असे मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

केसरकर म्हणाले की, आतापर्यंत मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत कधीच बोललो नव्हतो, पण आता मला बोलणे भाग आहे. अधिवेशनाच्या वेळी उद्धव ठाकरे यांच्या झालेल्या भेटीविषयी सांगताना ते म्हणाले, आमच्यात जे बोलणे झाले, ते उद्धव ठाकरे यांच्या जवळच्याच माणसांनी मीडियाला सांगितले. कारण तिथे उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या. त्या घटनात्मक पदावर असल्याने त्या असे बाहेर बोलू शकत नाहीत. 

अब्दुल सत्तार यांचे विधान चुकीचेकृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी पक्षांतर्गत त्यांच्या विरोधात जे षडयंत्र सुरू असल्याचे वक्तव्य केले आहे, ते चुकीचेच आहे. त्यांनी पक्षाच्या पातळीवर आधी मांडायला पाहिजे होते, असेही केसरकर म्हणाले.

सरकारही राहणार नाही, गटही टिकणार नाही : राऊतमंत्री दीपक केसरकर यांनी ठाकरे व शिंदे गट पुन्हा एकत्र येतील, असे रविवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते. त्यावर  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी ‘सरकारही राहणार नाही आणिगटही टिकणार नाही’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. शिंदे गटात आणखी काही गट निर्माण झाले असून, त्यांच्यात टोळीयुद्धसुरू आहे, हेच केसरकरांच्या विधानावरून स्पष्ट होत आहे.

टॅग्स :Deepak Kesarkarदीपक केसरकर Uddhav Thackerayउद्धव ठाकरे