शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उद्धव ठाकरेंनी शब्द पाळला; खातेवाटपात दाखवले औदार्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2019 12:28 IST

गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे. 

मुंबई - विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात निर्माण झालेल्या त्रिशंकू स्थितीतून मार्ग काढत शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने सरकार स्थापन केले. राज्याचे नेतृत्व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले असले तरी उद्धव ठाकरे यांनी खाते वाटप करताना आपलाच शब्द राखला आहे. 

 राज्य मंत्रिमंडळाचे खातेवाटप झाले आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:कडे गृह खाते न ठेवण्याचे औदार्य दाखवले आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पूर्णवेळ गृहमंत्री असायला हवा अशी मागणी खुद्द उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत असताना केली होती. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह आणि नगरविकास खाते होते. उद्धव ठाकरे यांनी ही दोन्ही खाती स्वत:कडे ठेवली नाहीत. 

मुख्यमंत्री पदानंतर गृहमंत्रीपद महत्वाचे समजले जाते. त्यामुळे हे पद आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी सत्तेत असेलेल्या पक्षांकडून रस्सीखेच सुरू होते. मात्र गेल्यावेळच्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदी असताना गृहखाते स्वत:कडेच ठेवले होते. मात्र उद्धव ठाकरे यासाठी अपवाद ठरले आहेत. त्यांनी गृहखाते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविले आहे.