शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

दोन कोटी वृक्ष लागवड योजनेतील झाडे नष्ट होण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: May 3, 2017 02:11 IST

वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत.

वाशिम : गतवर्षी जुलै महिन्यात २ कोटी वृक्ष लागवड योजना राबविण्यात आली. त्याअंतर्गत २ लाखांपेक्षा अधिक झाडांची लागवडही करण्यात आली. मात्र, ही झाडे सध्या पाण्याअभावी सुकत आहेत. गतवर्षी १ जुलै २०१७ रोजी ‘एकच लक्ष्य-दोन कोटी वृक्ष’, या अभिनव उपक्रमांतर्गत सामाजिक वनिकरण विभागाने जिल्ह्यातील विविध गाव शिवारात हजारो वृक्ष लागवड केली होती. कृषी विभागाने ३९ हजार २००, महसूल विभाग ३१०, सहकार व पणन ५००, जिल्हा आरोग्य अधिकारी १३००, जिल्हा शल्य चिकित्सक ३५०, विधी व न्याय विभाग ३७२, लेखा व कोषागार अधिकारी कार्यालय ७५, भुजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा १४००, सार्वजनिक बांधकाम विभाग ७००, उच्च व तंत्रशिक्षण विभाग ७०, गृहविभाग २३५०, शिक्षण विभाग १७ हजार ५८५, माध्यमिक शिक्षण विभाग ४५४०, विद्यूत वितरण कंपनी ९४०, समाजकल्याण २०४०, रिसोड गटविकास अधिकारी ७२००, वाशिम गटविकास अधिकारी ६१००, मंगरूळपीर गटविकास अधिकारी ६६८४, मालेगाव गटविकास अधिकारी ८३७७, मानोरा गटविकास अधिकारी ७७००, कारंजा गटविकास अधिकारी २६०५ यासह एकंदरित ४२ प्रशासकीय कार्यालयांमध्ये वृक्षलागवडीचा उपक्रम राबविण्यात आला. ही वृक्षलागवड काही प्रमाणात यशस्वीही झाल्याचे चित्र होते. परंतु आता मात्र पाण्याअभावी ही वृक्षलागवड धोक्यात आली आहे.