शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

काँग्रेसमुळे दोन लाख कोटींचे नुकसान

By admin | Updated: August 15, 2015 00:30 IST

देशहितापेक्षा एका कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या काँग्रेस पक्षाने वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) कायद्याचे विधेयक संसदेत रोखून देशाचे २ लाख कोटी रुपयांचे तर महाराष्ट्राचे २० हजार

मुंबई : देशहितापेक्षा एका कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या काँग्रेस पक्षाने वस्तू व सेवा कराचे (जीएसटी) कायद्याचे विधेयक संसदेत रोखून देशाचे २ लाख कोटी रुपयांचे तर महाराष्ट्राचे २० हजार कोटींचे नुकसान केले, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रपरिषदेत केली.जीएसटीचा कायदा झाला असता तर त्याचे श्रेय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाले असते; काँग्रेसला तेच नको होते म्हणून संसदेत गोंधळ घालण्याची भूमिका त्या पक्षाने घेतली. भाजपा विरोधात असताना गदारोळ व्हायचा पण देशहिताची विधेयके मंजूर करण्यासाठी सरकारला सहकार्याचीही भूमिका घेतली जायची. जीएसटीच्या माध्यमातून देशाची अर्थव्यवस्था रुळावर येणार असताना काँग्रेसने मात्र, गोंधळ करून संसद बंद पाडण्याची संकुचित वृत्ती दाखविली,असेही मुख्यमंत्री म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)बँका कोणी बुडविल्या ?उस्मानाबादची जिल्हा बँक कोणी बुडविली, मराठवाड्याचे हक्काचे पाणी कृष्णा खोऱ्यात कोणी पळविले, साखर कारखाने, दूध सूतगिरण्या कोणी खाल्ल्या याचे आधी उत्तर द्या, असा सवाल मुख्यमंत्री फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना केला. उद्या राज्यभर निदर्शनेजीएसटीला विरोध करण्यासाठी संसदेचे कामकाज काँग्रेसने बंद पाडले हे जनतेसमोर आणण्यासाठी सोमवारी (दि.१६) भाजपाचे कार्यकर्ते राज्यभर काँग्रेसविरुद्ध निदर्शने करतील, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष खा.रावसाहेब दानवे यांनी यावेळी दिली.