शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

दोन शेतक-यांच्या विदर्भात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:00 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.

चंद्रपूर/गोंदिया : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.वरोरा तालुक्यातील शेतकरी गजानन नामदेव निब्रड (३७) गुरुवारी शेतात जातो म्हणून निघून गेले. सकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा भाऊ राजू यांनी शोध घेतला असता, गजानन यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. गजानन यांच्यावर सोसायटीचे ९५ हजार ५१३ रुपये व ट्रॅक्टरचे ३ लाख ५५ हजार ११ रुपयांचे कर्ज होते. दुस-या घटनेत यादोराव झिंगर येल्ले (५५) या शेतकºयाने कर्जाच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी गोंदिया तालुक्यात घडली.सावकाराच्या तगाद्यामुळे एकाची आत्महत्यानाशिक : तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकाराकडून होणाºया छळास कंटाळून उपनगरमधील सुनील श्रावण सूर्यवंशी (५३) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्कृती सूर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकारी मुरलीधर सूर्यवंशी व कल्पनाबाई खरे या दोघांकडून २०१३मध्ये तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते़ त्याच्या वसुलीसाठी चौधरी व खरे शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाणही करीत होते़ या सततच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी