शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

दोन शेतक-यांच्या विदर्भात आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 04:00 IST

सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.

चंद्रपूर/गोंदिया : सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि नुकत्याच झालेल्या गारपिटीने पुन्हा हातचे पीक गेल्याने विदर्भातील निराश झालेल्या दोन शेतक-यांनी आत्महत्या केल्या.वरोरा तालुक्यातील शेतकरी गजानन नामदेव निब्रड (३७) गुरुवारी शेतात जातो म्हणून निघून गेले. सकाळपर्यंत परत न आल्याने त्यांचा भाऊ राजू यांनी शोध घेतला असता, गजानन यांचा मृतदेह शेतात आढळला. त्यांनी विषप्राशन करून आत्महत्या केली होती. गजानन यांच्यावर सोसायटीचे ९५ हजार ५१३ रुपये व ट्रॅक्टरचे ३ लाख ५५ हजार ११ रुपयांचे कर्ज होते. दुस-या घटनेत यादोराव झिंगर येल्ले (५५) या शेतकºयाने कर्जाच्या चिंतेतून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी गोंदिया तालुक्यात घडली.सावकाराच्या तगाद्यामुळे एकाची आत्महत्यानाशिक : तीन लाख रुपयांच्या वसुलीसाठी खासगी सावकाराकडून होणाºया छळास कंटाळून उपनगरमधील सुनील श्रावण सूर्यवंशी (५३) यांनी आत्महत्या केली. या प्रकरणी दोघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संस्कृती सूर्यवंशी यांनी उपनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचे वडील सुनील यांनी संशयित अधिकारी मुरलीधर सूर्यवंशी व कल्पनाबाई खरे या दोघांकडून २०१३मध्ये तीन लाख रुपये व्याजाने घेतले होते़ त्याच्या वसुलीसाठी चौधरी व खरे शिवीगाळ, दमदाटी तसेच मारहाणही करीत होते़ या सततच्या त्रासाला कंटाळून सुनील यांनी आत्महत्या केली.

टॅग्स :Farmerशेतकरी