शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

अकोल्यात दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: November 2, 2015 03:05 IST

सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्तिजापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मूर्तिजापुरातील समतानगरात राहणाऱ्या संतोष कावरे

अकोला : सततची नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून मूर्तिजापूर तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. मूर्तिजापुरातील समतानगरात राहणाऱ्या संतोष कावरे यांची तालुक्यातील भटोरी येथे शेती आहे. कावरे यांच्याकडे साडेसात एकर शेती होती. ते कर्जबाजारी होते. सततची नापिकी आणि कर्जामुळे ते वैफल्यग्रस्त होते. अखेर रविवारी त्यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.आत्महत्येची दुसरी घटना तालुक्यातील रोहणा येथे शुक्रवारी घडली. प्रकाश रामकृष्ण मुळे यांनी शुक्रवारी शेतामध्ये विष प्राशन केले होते. त्यांना दर्यापूर येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला होता. त्यांच्याकडे तीन एकर शेती होती. त्याच्यावर १५ लाखांचे कर्ज थकीत होते. (प्रतिनिधी)