शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भातसा नदीत अंधेरीत राहणारी दोन मुलं बुडाली, एकाचा सापडला मृतदेह  

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 08:52 IST

भातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे.

ठळक मुद्देभातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यूबु़डालेली दोन्ही मुलं अंधेरीतील रहिवासीपाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने दोन जण बुडाले

शहापूर, दि. 24 - भातसा नदीत दोन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. बुधवारी (23 ऑगस्ट) दुपारच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. यापैकी एका मुलाचा मृतदेह सापडला असून दुस-याचा शोध सुरू आहे. मुंबईतील गोदरेज महाविद्यालयातील 7 ते 8 मुलांचा समूह बुधवार पिकनिकसाठी वासिंदजवळ एका मित्राकडे आली होती. यातील अल्ताफ हुसैन अली अन्सानी (वय 21 वर्ष) आणि फरीद मयुद्दिन सय्यद (वय 20 वर्ष)  हे दोघंजण भातसा नदीत आंघोळीसाठी गेले होते. मात्र पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघंही बुडाले. हे दोघंही अंधेरी येथील रहिवासी आहेत. 

यातील अल्ताफचा मृतदेह सापडला आहे तर फरीद अद्याप बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.  मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कल्याण येथील अग्निशमन दलाच्या पथकाला मदतीसाठी बोलावले आहे.  दरम्यान, शहापूर नायब तहसीलदार कोमल ठाकूर, वासिंद पोलीस निरीक्षक गंगाराम वळवी, मंडळ अधिकारी आदेश म्हात्रे, तलाठी गणेश विशे यांनी घटनास्थळाला भेट दिली.

टॅग्स :Accidentअपघात