शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दिव्यांग विद्यार्थ्यांचे उत्तुंग यश, पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2020 02:13 IST

दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३१ मुलींनी परीक्षा दिली.

पुणे : राज्यभरातील जवळपास सहा हजार दिव्यांग विद्यार्थ्यांनी इयत्ता बारावीच्या परीक्षेत दिव्य यश मिळविले आहे. ही परीक्षा दिलेल्या एकूण ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी ५ हजार ९४७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.५७ असून नियमित विद्यार्थ्यांच्या तुलनेत ती ३ टक्क्यांनी अधिक आहे.दिव्यांग विद्यार्थ्यांमधील उत्तीर्णतेत मुलींचीच संख्या अधिक आहे. ६ हजार ३५६ विद्यार्थ्यांपैकी २ हजार १३१ मुलींनी परीक्षा दिली. त्यापैकी २ हजार २६ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांची उत्तीर्णतेची टक्केवारी ९२.८० असून मुलींची ९५.०७ टक्के एवढी आहे.पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसरफेब्रुवारी-मार्च मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी यंदा पुरवणी परीक्षा होण्याची शक्यता धूसर दिसत आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये, म्हणून गेल्या काही वर्षांपासून राज्य मंडळातर्फे जुलै-आॅगस्टमध्ये पुरवणी परीक्षा घेतली जाते.दिव्यांग विद्यार्थ्यांचा निकालविद्यार्थी परीक्षेला उत्तीर्ण टक्केवारीबसलेलेदृष्टिहीन ११५२ १०९९ ९५.४०कर्णबधिर १०६२ ९५३ ८९.७४अस्थिव्यंग १५८१ १४७३ ९३.१७अध्ययन अक्षम १०७७ १०२९ ९५.५४वाढ खुंटलेले २३ २३ १००थॅलेसेमिया १४ १४ १००अ‍ॅसिड हल्ला २ २ १००मज्जातंतूचा आजार ३२ ३२ १००भाषा व वाचा दोष २१ २१ १००इतर १३९२ १३०१ ९३.४६एकूण ६३५६ ५९४७ ९३.५७क्रीडा गुणांचा लाभ (विभागनिहाय)पुणे : ३,४५८ । नागपूर : १,५७८ औरंगाबाद : १,०६१ । मुंबई : ३,४३४ लातूर : ९९२ । कोल्हापूर : २,०७४ अमरावती : १,२७२ । नाशिक : २,१४२ कोकण : ७०९

टॅग्स :examपरीक्षा