शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
3
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
4
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
5
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
6
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
7
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
8
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
9
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
10
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
11
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
12
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
13
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
14
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
15
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
16
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
17
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
18
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
19
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
20
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."

कट आॅफसाठी नामांकित महाविद्यालयांमध्ये टशन

By admin | Updated: June 11, 2015 01:51 IST

मुंबई विभागाच्या दहावीच्या ऐतिहासिक निकालानंतर आता येथील नामांकित महाविद्यालयांमध्ये कट आॅफ लिस्टवरून टशन रंगणार आहे

मुंबई : मुंबई विभागाच्या दहावीच्या ऐतिहासिक निकालानंतर आता येथील नामांकित महाविद्यालयांमध्ये कट आॅफ लिस्टवरून टशन रंगणार आहे. कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेसाठी सर्वोत्कृष्ट मानल्या जाणाऱ्या मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची पहिली कट आॅफ लिस्ट किती मार्कांची लागणार? याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये आहे.मुंबईत विज्ञान शाखेतील प्रवेशासाठी विद्यार्थ्यांत साठ्ये, रुईया आणि रुपारेल महाविद्यालयासाठी कमालीची चुरस पाहायला मिळते. तर कला शाखेतील प्रवेशासाठी अधिकतर विद्यार्थ्यांची पसंती रुईया आणि सेंट झेवियर्स महाविद्यालयाला असते. वाणिज्य शाखेची निवड करणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर तर पोद्दार, जयहिंद, डहाणूकर आणि एमसीसी यांपैकी कोणत्या महाविद्यालयाची निवड करायची, असा पेच निर्माण होतो. त्यात यंदा ९० टक्क्यांहून अधिक टक्केवारी मिळवलेल्या मुंबईतील विद्यार्थ्यांची संख्या १२ हजार १०० एवढी आहे. गेल्यावर्षी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या ९,०११ एवढीच होती. यंदा मात्र त्यात ३,०८९ विद्यार्थ्यांची भर पडली आहे. ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांची संख्या खूप आहे.