शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील धरणे तुडुंब!; तब्बल ७० टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही तब्बल ९४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात अवघा ५२० ते ५२५ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.राज्यात २०१८ च्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसाने ओढ दिली होती. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, इंदापूर आणि दौंड या भागात तीव्र पाणीटंचाई होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. मराठवाड्यात तीच स्थिती होती. यंदा मात्र, मान्सून लांबल्याने धरणे अजूनही भरली आहेत. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा सुरु होतील. धरणातील पाणीसाठा पाहता यंदाचा उन्हाळा सुसह्य असणार आहे.राज्याची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे.मोठ्या धरणांत पाणीमोठ्या धरणांची क्षमता १ हजार २७ टीएमसी आहे. त्यात ७४७.५९ टीएमसी (७२.७७ टक्के) पाणी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये १९१.०७ पैकी १०७.८० टीएमसी (५६.४२ टक्के) आणि लघु प्रकल्पांमधे २२५.७६ पैकी ८४.५३ टीएमसी (३७.४४ टक्के) पाणी आहे.

टॅग्स :Waterपाणी