शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याच्या तोंडावर राज्यातील धरणे तुडुंब!; तब्बल ७० टक्के साठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2020 05:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा ...

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : राज्यात सर्वदूर झालेल्या दमदार पावसामुळे यंदा राज्यातील बहुतांश प्रमुख धरणांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. राज्यात फेब्रुवारीच्या पंधरवड्यातही तब्बल ९४० अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात धरणात अवघा ५२० ते ५२५ टीएमसी पाणीसाठा असल्याची माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली.राज्यात २०१८ च्या मान्सूनमध्ये परतीच्या पावसाने ओढ दिली होती. मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश ठिकाणी पावसाने सरासरी देखील गाठली नव्हती. त्यामुळे पाणीटंचाईला सामोरे जावे लागले होते. पुणे जिल्ह्यातील बारामती, शिरुर, इंदापूर आणि दौंड या भागात तीव्र पाणीटंचाई होती. अनेक ठिकाणी चारा छावण्या उभाराव्या लागल्या. मराठवाड्यात तीच स्थिती होती. यंदा मात्र, मान्सून लांबल्याने धरणे अजूनही भरली आहेत. मार्च महिन्यापासून उन्हाच्या झळा सुरु होतील. धरणातील पाणीसाठा पाहता यंदाचा उन्हाळा सुसह्य असणार आहे.राज्याची उपयुक्त पाणीसाठ्याची क्षमता १ हजार ४४४ टीएमसी आहे.मोठ्या धरणांत पाणीमोठ्या धरणांची क्षमता १ हजार २७ टीएमसी आहे. त्यात ७४७.५९ टीएमसी (७२.७७ टक्के) पाणी आहे. मध्यम प्रकल्पांमध्ये १९१.०७ पैकी १०७.८० टीएमसी (५६.४२ टक्के) आणि लघु प्रकल्पांमधे २२५.७६ पैकी ८४.५३ टीएमसी (३७.४४ टक्के) पाणी आहे.

टॅग्स :Waterपाणी