शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

कऱ्हाड-चिपळूण रेल्वेसाठी प्रयत्न

By admin | Updated: January 28, 2015 00:55 IST

उदयनराजे : जिल्हा विकास समितीत ठराव पारित करण्याचे आवाहन

सातारा : कोकण भुमी पश्चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी कऱ्हाड-चिपळूण हा सुमारे १११ किलोमीटर लांबीचा रेल्वे लोहमार्ग रास्त आणि व्यावहारिकदृष्टया योग्य असून, राज्य शासनाने या मार्गाच्या एकूण ९२० कोटी खर्चापैकी पन्नास टक्के खर्च उचलण्याची तयारी दर्शवली आहे. याबाबत रेल्वे बोर्डाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यामुळे कऱ्हाड-चिपळूण या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये ठराव पारीत करावा, याबाबत योग्य पाठपुरावा करु असे प्रतिपादन खासदार उदयनराजे भोसले यांनी केले आहे.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोकणातुन पश्चिम महाराष्ट्रातील व्यापार आणि एकंदरीत विकासासाठी कोकण भुमी पश्चिम महाराष्ट्राला लोहमार्गाने जोडण्याची नितांत आवश्यकता ओळखुन, सातारा जिल्ह्याातील कऱ्हाड आणि रत्नागिरी जिल्हातील चिपळूण या दोन मध्यम-मोठया शहरांना जोडणारा लोहमार्ग प्रस्तावित करावा अशी मागणी तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार या मार्गाचे सर्वेक्षण करण्यात आले.सर्वेक्षणात एकूण १११ किलोमीटर लांबीच्या लोहमार्गाची आखणी करण्यात आली आहे. तसेच कोकण भूमी अन्य ठिकाणाहून महाराष्ट्राला रेल्वे मार्गाने जोडण्याची झाल्यास ते सह्याद्री डोंगररांगांच्या अवघड रचनेचा विचार करता कऱ्हाड-चिपळून हाच मार्ग सोयीस्कर ठरणार आहे. (प्रतिनिधी)शासनाची सकारात्मक भूमिकाराज्य सरकारने कऱ्हाड-चिपळूण रेल्वेमार्गाच्या एकूण खर्चाचा पन्नास टक्के वाटा उचलण्याचे मान्य करुन याबाबतचा प्रस्ताव सन २०१० मध्ये रेल्वे बोर्डाकडे पाठविला आहे. त्यामुळे या रेल्वे मार्गाच्या निर्मितीसाठी सातारा जिल्हा नियोजन आणि विकास समितीमध्ये ठराव पारित करण्यात यावा असे आवाहन उदयनराजे यांनी केले आहे.