शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

अखेर बाप्पा पावला! ई-पासमध्ये गणपतीसाठी प्रवासाचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2020 06:54 IST

चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत.

मुंबई : गणेशोत्सवासाठी महिनाभर आधीपासूनच मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील चाकरमान्यांची गावाकडे जाण्याची धडपड सुरू असते. यंदा मात्र बाप्पाचा उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच कोरोनामुळे ई-पासचे विघ्न चाकरमान्यांसमोर उभे ठाकले होते. यावरून राजकीय वातावरणही तापले. अखेर शनिवारपासून ही तांत्रिक अडचण दूर करत ई-पासमध्ये गणपती प्रवासासाठीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.चाकरमान्यांना ई-पास लवकरात लवकर उपलब्ध व्हावेत म्हणून मुंबईतील १२ परिमंडळांतील उपायुक्तांना ई-पास मंजुरीचे अधिकार देण्यात आले आहेत. अर्जाची योग्य पडताळणी करा, पण विनाकारण विलंब नको, अशा सूचना सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) विनय कुमार चौबे यांनी दिल्या आहेत. तसेच यात पारदर्शकता हवी, असेही नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यभरात महाराष्ट्र पोलिसांकड़ून आतापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी ७ लाख ११ हजार ४९९ ई-पास देण्यात आले आहेत.पूर्वतयारीसाठी हातात उरले अवघे काही दिवसकोरोनाच्या पार्श्वभूमीवरई पास मंजूर झाल्यानंतरही गावी गेल्यानंतर गणेशोत्सवापूर्वी कुठे १०, तर कुठे ७ दिवस क्वॉरंटाईन राहणे नियामनुसार बंधनकारक आहे.क्वॉरंटाईननंतर बाप्पाच्या तयारीसाठी चाकरमान्यांच्या हातात अवघे काही दिवस शिल्लक राहणार आहेत. तरीही ई-पासमध्ये गणपतीसाठी पर्याय उपलब्ध झाल्याने त्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे.

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव