शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

राज्यातील ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 01:28 IST

राज्य शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अनुप यादव हे नवे आदिवासी आयुक्त (नाशिक) असतील. जालना जिल्हाधिकारी म्हणून ए.आर.काळे यांना पाठविण्यात आले असून बी.जी.पवार हे राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (मुंबई) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील.

मुंबई : राज्य शासनाने आज ११ आयएएस अधिकाऱ्यांची बदली केली. अनुप यादव हे नवे आदिवासी आयुक्त (नाशिक) असतील.जालना जिल्हाधिकारी म्हणून ए.आर.काळे यांना पाठविण्यात आले असून बी.जी.पवार हे राज्य कृषी औद्योगिक विकास महामंडळाचे (मुंबई) नवे व्यवस्थापकीय संचालक असतील. या महामंडळात असलेले ए.एन.कारंजकर यांची बदली भंडारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी करण्यात आली. भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले मनोज सूर्यवंशी यांची बदली ठाणे येथे अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी केली. माधवी खोडे-चावरे यांची नियुक्ती वस्रोद्योग संचालकपदी (नागपूर) केली आहे. आतापर्यंत या संचालक पदावर असलेले संजय मिना यांची बदली नाशिक येथे आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी केली आहे. नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त शंतनू गोयल हे भंडाराचे नवे जिल्हाधिकारी असतील. भंडाराचे जिल्हाधिकारी एस.के.दिवसे यांना नागपूर पालिकेत अतिरिक्त आयुक्तपदी पाठवले आहे. संजय यादव हे नागपूर जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी असतील. या आधी ते ठाणे येथे आदिवासी विकास विभागाचे अतिरिक्त आयुक्त (ठाणे) होते. कमलाकर फंड यांची बदली उद्योग, ऊर्जा व कामगार विभागात (मंत्रालय) सहसचिवपदी करण्यात आली आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र