शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
3
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
4
Sharvari Shende: महाराष्ट्राच्या शर्वरी शेंडेनं रचला इतिहास; तिरंदाजी स्पर्धेत देशासाठी सुवर्णपदक जिंकले!
5
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?
6
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांच्या नावाने केली शिष्यवृत्तीची घोषणा
7
"माझी हत्या होऊ शकते..." हकालपट्टी झालेल्या सपाच्या आमदार पूजा पाल यांचा धक्कादायक दावा
8
नीरज चोप्रा डायमंड लीग २०२५च्या अंतिम फेरीत; अँडरसन पीटर्स, ज्युलियन वेबरशी लढत!
9
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
10
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
11
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
12
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
13
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
14
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
15
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
16
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
17
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
18
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
19
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
20
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 

टोल, कर रद्द करा

By admin | Updated: November 21, 2014 02:34 IST

सटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि

मुंबई : एसटीला आर्थिक संकटात सापडण्यास अनेक कारणे असून यात टोल आणि प्रवासी करामुळे मोठा फटका बसत आहे. त्यामुळे टोल आणि प्रवासी कर रद्द करावा, अशी मागणी अनेक वेळा एसटी महामंडळाकडून शासनाकडे करण्यात आली आहे. आता एसटी महामंडळाने हीच मागणी नव्या सरकारकडे लावून धरली असून तसे एक मागणीपत्रही पाठविले आहे. २00८-0९ साली एसटी महामंडळाकडून तब्बल ६0 कोटी ९७ लाख रुपये टोल टॅक्सचे भरण्यात आले होते. तर २00९-१0 साली हाच आकडा ६८ कोटी ६३ लाख रुपये एवढा होता. २0१३-२0१४ साली तर हाच आकडा जवळपास १२0 कोटी रुपये एवढा झाला आहे. टोल टॅक्सचा भार वाढतच जात असल्यामुळे महामंडळावर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्याचबरोबर प्रवासी सेवेवर १७.५ टक्के तर शहरी भागातील प्रवासी सेवेवर ३.५ टक्के प्रवासी कर आकारला जातो. या कराचाही फटका एसटीला बसतो. त्यामुळे हे दोन्ही कर रद्द करण्यात यावे, अशी मागणी एसटी महामंडळाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत होती. मात्र त्यावर निर्णय होत नव्हता. महत्त्वाची बाब म्हणजे शासनाच्या विविध विभागांना देण्यात येणाऱ्या सवलतींमुळेही महामंडळावर शेकडो कोटींचा बोजा पडत आहे. त्यामुळे या सवलतींवरही विचार केला जावा, अशी मागणीही होत होती. अखेर नवीन सरकार स्थापन होताच एसटी महामंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे टोल, प्रवासी कर रद्द करण्याबरोबरच सवलतींचाही विचार करावा, अशी लेखी मागणी केल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)