शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
2
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
3
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
4
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
5
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
7
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
8
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
9
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
10
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
11
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
12
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
13
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
14
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
15
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
16
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
17
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
18
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
19
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
20
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी

टोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी

By admin | Updated: May 21, 2015 12:18 IST

निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २१ - निवडणुकीदरम्यान टोल बंद करण्याचे आश्वासन देणा-या नितीन गडकरी यांनी 'टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असे सांगत या मुद्यावरून चक्क यू-टर्न घेतला आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या गडकरींनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केल्याने सरकारने घूमजाव केल्याचे स्पष्ट झाले आहे.

'जनतेला चांगले रस्त हवे असतील तर टोल राहणारच' असे सांगत टोल पूर्णपणे बंद होणे शक्य नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. याच गडकरींनी विधानसभा निवडणुक प्रचारादरम्यान 'आपण टोलचा खेळ सुरू केला होता आणि आता आपणच तो बंद करू' असे आश्वासन देत जनतेला गाजर दाखवलं होतंं. मात्र सरकार सत्तेवर येऊन अवघे वर्ष पूर्ण होते न होते तोच त्यांनी आपल्या विधानावरून पलटी मारली आहे.

भाजपात लोकशाही आहे

केंद्रात मोदी, अमित शाह आणि जेटली हे तिघेच सरकार चालवत आहेत, बाकीच्या ज्येष्ठ मंत्र्यांचे मत विचारात घेतले जात नाही, असे सरकारवर होत असलेले आरोप चुकीचे असून भाजपामध्ये लोकशाहीच आहे, असे गडकरी यांनी स्पष्ट केले. भाजपात फक्त तिघांचेच सरकार नाही, पंतप्रधान मंत्र्यांशी सविस्तर चर्चा करून मगच निर्णय घेतात, असेही त्यांनी सांगितले.