शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकासाचे तीन हजार कोटी कापले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 03:20 IST

कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.

- रूपेश उत्तरवारयवतमाळ - कर्जमाफीच्या नावाखाली आदिवासी विकास महामंडळाचे ८,८०० कोटींच्या निधींपैकी तब्बल ३००० कोटी रूपये कापण्यात आले आहेत. विकासापासून दूर असलेल्या आदिवासींच्या विकासाला जबर ब्रेक लागणार आहे.आदिवासी युवकांना स्वयंरोजगार करता यावा म्हणून शबरी आर्थिक विकास महामंडळ कर्ज उपलब्ध करून देते. मात्र या महामंडळाकडेच निधी नाही. त्यांची हमी घेण्यास राज्य सरकारने नकार दिला. त्यामुळे या मंडळाला कर्जच उपलब्ध झाले नाही. गेल्या चार वर्षांपासून मंडळाकडे लाभार्थी कर्जासाठी नुसत्या चकरा मारत आहेत. मात्र त्यांना कर्ज मिळणे दुरापास्त झाले आहे. आदिवासी विकास विभागाकडून डिझेल इंजिन आणि पीव्हीसी पाईपची योजना आदिवासी शेतकरी बांधवासाठी राबविली जात होती. ही योजना आता कृषी विभागाकडे वळती करण्यात आली. मात्र कृषी विभागाला लाभार्थीच मिळाले नाही. त्यामुळे ही योजनाही पूर्णत: कोलमडली आहे. हा निधीही शासनाकडे परत जाणार आहे.राज्यात सत्तांतर होताच, खावटी कर्ज देणे बंद करण्यात आल्याने आदिवासींचा आधार गेला होता. आता मोठी आर्थिक कपात झाल्याने विकासच ठप्प होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.तुरीची डाळ घेणार कोण?महामंडळाने गत दोन वर्षात १६ हजार ५०० क्विंटल तुरीची खरेदी केली. या तुरीची डाळ करण्यासाठी शासनाची परवानगी मिळाली. मात्र, ही डाळ आदिवासी आश्रमशाळा, वसतिगृहांना विकता येणार नाही. तसे सुधारित आदेशच वसतिगृहात धडकले. यामुळे तुरीची गुणवत्ता घसरल्यास महामंडळाला नुकसानीचा सामना करावा लागणार आहे. सरकारच्या या धोरणाविरूद्ध मंडळाचे संचालक भारत दुधनाग, अशोक मंगाम, मिनाक्षी वेट्टी यांनी संताप व्यक्त केला आहे.सरकार आदिवासींविरोधात काम करीत आहे. महामंडळाच्या तीन हजार कोटींची कपात झाली. हा प्रकार आदिवासींचे खच्चीकरण करणारा आहे. - सुनील भुसार, संचालक, आदिवासी विकास महामंडळ

टॅग्स :MONEYपैसाBudgetअर्थसंकल्प