शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

रानभाजी खाल्ल्याने तिघांचा मृत्यू

By admin | Updated: July 20, 2016 03:24 IST

रासळ गाव येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलाचा कोळूची रानभाजी खाऊन विषबाधा झाल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.

पाली : पालीपासून दोन किमी अंतरावर असणाऱ्या रासळ गाव येथील एकाच कुटुंबातील आई, वडील, मुलाचा कोळूची रानभाजी खाऊन विषबाधा झाल्याने तिघांचाही मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली.रानभाजी खाऊन कुटुंबातील पाच ते सहा लोकांना विषबाधा झाली होती. परंतु यातील तिघांनी कमी भाजी खाल्ल्याने या भाजीतील विषबाधेचा परिणाम झाला नाही व त्यांच्यावर तत्काळ वैद्यकीय उपचार झाल्याने कोणतीही हानी झाली नाही. एकाच कुटुंबातील वडील राजाराम खाडे (९०), आई तारामती खाडे (७५) व मुलगा अनिल खाडे (५३) या तिघांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या कामगाराने रानातून कोळूची भाजी आणली होती, ती भाजी तिघांनी खाल्ल्याने ७ जुलै २०१६ रोजी तारामती खाडे यांचे सर्वात आधी निधन झाले. ठाण्यातील शिवाजी रुग्णालय, येथे उपचार घेत असलेले राजाराम खाडे यांचे १२ जुलै रोजी निधन झाले. व त्यांचा मुलगा अनिल खाडे यांनी ज्युपिटर रुग्णालय, ठाणे येथे पंधरा दिवस मृत्यूशी झुंज दिल्यावर उपचार घेताना १७ जुलै रोजी अखेरचा श्वास सोडला. या घटनेमुळे संपूर्ण रासळ गावातील व कुटुंब, नातेवाइकांवर शोककळा पसरली आहे. कुटुंबातील अन्य तीन सदस्यांची प्रकृती स्थिर आहे. (वार्ताहर)