शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा ‘निकाल’ लागताच राज ठाकरे-CM फडणवीस भेट; पाऊण तास चर्चा, तर्कांना उधाण
2
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
3
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
4
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
5
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
6
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
7
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
8
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
9
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
10
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष
11
अमेरिकेची 'मोस्ट वॉन्टेड' महिला अखेर भारतात सापडली, एफबीआयने केली मोठी कारवाई!
12
BEST Election Results: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
13
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
15
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
16
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
17
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
18
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
19
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
20
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?

मराठवाड्यात तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

By admin | Updated: September 23, 2015 00:59 IST

दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

औरंगाबाद : दुष्काळ व कर्जास कंटाळून जालना व बीड जिल्ह्णातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.माजलगाव (जि.बीड) तालुक्यातील नित्रुड येथील तुकाराम रामिकसन जाधव (३१) या शेतकऱ्याने रविवारी विषारी द्रव प्राशन केले होते. त्याचा सोमवारी मध्यरात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. तुकाराम जाधव यांची दीड एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून अनियमित पावसामुळे पिके आली नव्हती. त्यामुळे कर्जाचा डोंगर त्यांच्या समोर उभा होता.जाफराबाद (जि.जालना) तालुक्यातील पिंपळखुटा येथील गणेश परसराम दुनगहु (२०) या शेतकऱ्याने मंगळवारी पहाटे शेतातील गळफास घेऊन आत्महत्या केली. गणेश दुनगहु यांच्यावर बँकेचे साडेचार लाख रुपयांचे कर्ज होते. दुष्काळी परिस्थितीमुळे सोयाबिनचे पिक हातचे गेल्याने त्याने आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. घनसावंगी (जि.जालना) तालुक्यातील तिर्थपुरी येथील सतीश बाबूराव डांगे (३२) या शेतकऱ्याने सततच्या नापिकीमुळे सोमवारी सायंकाळी विषारी द्रव सेवन केले होते. त्यांना रुग्णालयात दाखल केले असता मंगळवारी त्यांचा मृत्यू झाला.बुलडाण्यातही आत्महत्यासंग्रामपूर तालुक्यातील आडोळ बु. येथील शेतकरी दगडू गेंडुजी अजने(४८) यांनी नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून सोमवारी रात्री विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. मृत शेतकऱ्याकडे चार एकर शेती होती. त्यांच्यावर पिंपळगाव काळे येथील बँकेचे ९० हजार रुपयांचे कर्ज असल्याची माहिती आहे.