शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोकणात चक्रीवादळाचा फटका बसलेल्यांना दिलासा, अजित पवारांनी केल्या मोठ्या घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 16:56 IST

कोकणवासीयांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. 

मुंबईः कोरोनानं राज्यात थैमान घातलेलं असून, रुग्णसंख्याही वाढत चालली आहे. तसेच गेल्या काही दिवसांपूर्वी निसर्ग चक्रीवादळानंही कोकणाला तडाखा दिला होता. या वादळानं कोकणातल्या समुद्र किनाऱ्यावरच्या भागातील रहिवाशांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं. त्याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोकणवासीयांना मदत म्हणून प्रतिकुटुंब कपड्यांसाठी आणि भांड्यांसाठी 5 हजार रुपये देणार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं आहे. 

नष्ट झालेल्या झोपड्यांसाठी १५ हजार रुपये दिले जाणार आहेत, तसेच प्रतिकुटुंब ५ हजार कपड्यांसाठी आणि प्रतिकुटुंब ५ हजार भांड्यांसाठी देणार असल्याचं जाहीर केलं आहे. आंबा, नारळ, फणस यांची झाडं नष्ट झाली आहेत, त्यासाठी हेक्टरी ५० हजार रुपये देण्यात असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. प्रतिकुटुंब पाच लीटर रॉकेल, भिजलेले धान्य बदलून देणार असल्याचंही अजितदादांनी म्हटलं आहे.  कोरोनामुळे कापूस खरेदी होत नव्हती, पावसाचे संकट आहे, त्यामुळे तातडीने ती खरेदी व्हावी, अशी भूमिका पालकमंत्र्यांनी मांडली, त्यानुसार CCIच्या सर्व कापूस खरेदी करण्याची तयारी दर्शवल्याची माहिती त्यांनी दिली. कोल्हापूर, सांगली, सातारा पूरग्रस्तांचे काही पैसे राहिले होते, ते पैसे तातडीने देण्यात येणार आहे, कोल्हापुरातील पैसे उद्याच दिले जातील. यापुढे वादळाचा तडाखा बसू नये म्हणून पक्क घरं देण्यात येणार जाहीर केलं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAjit Pawarअजित पवार